शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

वैचारिक क्रांतीसाठी ब्राह्मण संघटन आवश्यक

By admin | Updated: October 24, 2016 00:05 IST

विद्याभिनव शंकर भारती : अखिल भारतीय ब्राह्मण वकील राज्य अधिवेशनात प्रतिपादन

नाशिक : भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ व पवित्र असून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र या चारही वर्णाच्या प्रगती व मार्गदर्शनासाठी ब्राह्मण संघटन आवश्यक आहे़ यासाठी ब्राह्मण वकिलांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन शृंगेरीमठ गुरुपीठ कुडलीचे प़पू़ विद्याभिनव शंकर भारती यांनी केले़ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेश आयोजित वकिलांच्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते़ प़पू़ भारती पुढे म्हणाले की, पूर्वी गुरुकुलामध्ये संस्कार केले जात; मात्र सद्यस्थितीत इंग्रजी शिक्षणामुळे लोभ व प्रतिष्ठा वाढीस लागली असून, भारतीय संस्कृतीबद्दल अनादर निर्माण झाला आहे़ ब्राह्मण वकिलांनी न्यासासाठी आलेल्यास लवकरात लवकर न्याय कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत़ वकिलांनी कायदा निर्मितीपासून तर अंमलबजावणीपर्यंतचे सर्वच ज्ञान आहे़ त्यामुळे त्यांनी आपल्या या बुद्धिमत्तेचा उपयोग न्यायासाठी, समाजासाठी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले़ 

समाजाला नीती देण्याचे काम आता वकिलांकडेप्रथम सत्रात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी, डॉ़ मो़ स़ गोसावी यांनी वकिलांचे एकत्रीकरण, वकिलांच्या समस्या व भविष्यकाळातील आव्हाने, वकिली पेशातील करिअर व संधी, ब्राह्मण समाजाच्या वकिलांकडून असणाऱ्या अपेक्षा, न्यायसंस्थेत अधिकाधिक तरुण कसे जातील, याबाबत मार्गदर्शन केले़ जोशी यांनी पूर्वी समाजाला नीतीचे धडे हा धर्म देत होता़; मात्र ही व्यवस्था नष्ट झाल्याने हे काम वकिलांकडे आल्याचे सांगितले़ द्वितीय सत्रात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ़ महेश करंदीकर यांनी २५ टक्के वकिलांना तणाव असून आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये वकिलांचा चौथा क्रमांक आहे़ वकिली व्यवसायातील ३६ टक्के वकिलांचा घटस्फोट होतो़ त्यामुळे तणाव हा मेंदूची पर्यायाने निर्णयशक्ती क्षीण करतो़ त्यामुळे नेहमी चांगला विचार, कामाचे योग्य नियोजन, किमान पाच मिनिटे मेडिटेशन करण्याचा सल्ला करंदीकर यांनी दिला़