शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

बॉम्बस्फोटाच्या अफवेने मालेगावी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:45 IST

औरंगाबाद येथे मुस्लिमांच्या धार्मिक इस्तेमाच्या समारोपानंतर बॉम्बस्फोट झाल्याची अफवा शहरात पसरल्याने नागरिकांत घबराट पसरून एकच धावपळ उडाली. अखेर पोलिसांना शहरात ध्वनिक्षेपकावरून अफवा असल्याचे सांगत शांतता राखण्याचे आवाहन करावे लागले.

मालेगाव : औरंगाबाद येथे मुस्लिमांच्या धार्मिक इस्तेमाच्या समारोपानंतर बॉम्बस्फोट झाल्याची अफवा शहरात पसरल्याने नागरिकांत घबराट पसरून एकच धावपळ उडाली. अखेर पोलिसांना शहरात ध्वनिक्षेपकावरून अफवा असल्याचे सांगत शांतता राखण्याचे आवाहन करावे लागले. औरंगाबाद येथे तीन दिवस झालेल्या इस्तेमासाठी शहरातून हजारो मुस्लीम बांधव वाहनांद्वारे गेले होते. इस्तेमा शांततेत आटोपून तेथे गेलेले नागरिक आपापल्या गावाकडे परतत असतानाच औरंगाबादमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची ‘अफवा’ वाºयासारखी शहरात पसरल्याने नागरिकांची एकच धावपळ, घबराट पसरली. फोनाफोनी झाली. शहरातील गल्ल्यांमध्येही शुकशुकाट पसरला तर इस्तेमासाठी गेलेल्या नागरिकांच्या घरी नातलगांमध्ये प्रचंड घबराट पसरली. पोलिसांनी शहरात वाहनांद्वारे अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखा, असे आवाहन केले. पोलिसांच्या समयसुचकतेमुळे गावात कोणताही ‘अनर्थ’ घडला नाही. पोलिसांनीही ‘व्हॉट्सअप’वर संदेश टाकत नागरिकांना शांतता व सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले तसेच ‘अफवा’ पसरविणाºयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश आले.

टॅग्स :Policeपोलिस