शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

नारपारला चालना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 12:46 IST

सटाणा:नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्या नारपार प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरु वात झाली असून दिल्लीतल्या एका मोठ्या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शासनाने या कामासाठी १४ कोटी रु पयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्याने वर्षभरात संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण होवून कसमादे परिसराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली .

सटाणा:नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्या नारपार प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरु वात झाली असून दिल्लीतल्या एका मोठ्या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शासनाने या कामासाठी १४ कोटी रु पयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्याने वर्षभरात संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण होवून कसमादे परिसराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली . बागलाण तालुक्यातील हरणबारी उजव्या कालव्याला ३८.६६ दलघफू पाणी आरक्षणाला मंजुरी मिळवून आणल्याबद्दल कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी गोराणे येथे डॉ.भामरे यांचा सत्कार आयोजित केला होता.त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना त्यांनी ही माहिती दिली .ते पुढे बोलतांना म्हणाले की,आघाडी शासनाच्या काळात शासकीय मापदंडात बसत नसल्याचा शेरा मारून बासनात गुंडाळून ठेवलेला हरणबारी उजवा कालवा आम्ही शासकीय मापदंडात बसवून या कालव्यासाठी पाणी आरिक्षत करून आणल याची जाणीव लाभक्षेत्रातील शेतकºयांना जाणीव आहे म्हणून शेतकºयांनी माझा सत्कार ठेवला यामुळे सर्व शेतकºयांचे त्यांनी आभारही मानले.बागलाण तालुक्यातील शेतकरी प्रचंड स्वाभिमानी आहे.त्याला कुठल्याही सबिसडीची भिक नको असून त्याला केवळ शेतापर्यंत मुबलक पाणी,वीज आण िशेतमालाला रास्त भाव हवा आहे. तळवाडे-भामेर एक्स्प्रेस कालवा,हरणबारी डावा कालवा,केळझर चारी क्र मांक आठ ,केळझर डावा कालवा आणि हरणबारी उजवा कालव्याला मान्यता मिळविली असल्याचे त्यांनी सांगितले.बजोटे येथील पाणी परिषदेत हरणबारी उजव्या कालव्यासाठी ३८.६६ दलघफू पाणी आरिक्षत करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले होते ते आपण पाळले. चारु दत्त खैरनार यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले.तर नीलिमा देसले,तेजस देसले, आर.डी.देसले, कृती समितीचे अध्यक्ष किशोर ह्याळीज,उपाध्यक्ष डॉ.दिनेश देसले,केशव भदाणे,जिल्हा परिषद सभापती यतींद्र पाटील,डॉ.शेषराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.----------------------------गुजरात सरकारशी समजोता करारगेल्या चाळीस वर्षांपासून नार-पार बाबत आपण ऐकून आहोत.मी मंत्री झाल्यानंतर जेंव्हा देशाच्या जलआयोगाच्या अध्यक्षांना भेटलो तेंव्हा त्यांनी मला नार-पार कडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.आगामी एक वर्षांच्या कार्यकाळात गुजरात सरकारशी समजोता करार होणार असून २०१० साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नार-पार बाबत जो करार केला होता त्याच्या दीड पट अधिक पाणी आपल्याला मिळणार असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितले.या कामाचं सर्वेक्षण सुरु असून १४ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.लवकरच या माध्यमातून कसमादे सुजलाम सुफलाम होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक