शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

भाजपा महिला मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 02:03 IST

इगतपुरी : राज्यात महिलांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात व महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे बनविण्यात यावे, याकरिता भाजपा महिला मोर्चा चे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर

इगतपुरी : राज्यात महिलांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात व महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे बनविण्यात यावे, याकरिता भाजपा महिला मोर्चा चे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे.तशातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व दवाखान्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार घडत असून, महिलांवर होणार्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे बनविण्यात यावे व अत्याच्यार करणार्यांवरकडक कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर भाजपा जिल्हा सरचिटणीस वैशाली आडके, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष आशा थोरात, सुनीता पासलकर, संगिता दगडे, अपर्णा पाटील, प्रीती पिंपळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. 

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण