शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

भाजपा सरकार उद्योगपतींच्या हिताचे

By admin | Updated: July 30, 2015 00:12 IST

विलास गरुड : बसपाच्या आरक्षण परिषदेत टीका

नाशिक : भाजपाचे सरकार हे केवळ उद्योगपतींच्या हिताचे असून मोदींनी जनतेला केवळ आश्वासने दाखवून भूलथापा दिल्या आहेत. ‘अच्छे दिन आएंंगे’ असा भावनिक आशावाद घराघरांपर्यंत पोहचविला आणि लोकांची दिशाभूल केली. जनतेचे अच्छे दिन येण्याऐवजी मोदींपासून तर वसुंधरा राजेंपर्यंत सर्वांचे अच्छे दिन आले आहे. मोदी टीम तुपाशी अन् जनता उपाशी अशी अवस्था सध्या झाली आहे, अशी जोरदार टीका बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केली.महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये आयोजित जिल्हास्तरीय आरक्षण परिषदेप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या परिषदेत बोलताना गरुड यांनी कॉँग्रेस, भाजपा, रिपाइं आठवले गट अशा सर्वच पक्षांच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थित करून चौफेर टीका केली. घटनात्मक आरक्षणासाठी या महाराष्ट्रात संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे. राज्य घटनेत इतर मागासवर्गीयांसाठी आयोगाची स्थापना करून अनुसूचित जाती-जमातींप्रमाणेच त्यांना सोयीसवलती दिल्या जाव्यात अशी, तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली; मात्र मनुवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांकडून अद्याप त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप गरुड यांनी केला. यावेळी व्यासपीठावर अरुण काळे, मुकुंद गांगुर्डे, आनंद आढाव, मच्छिंद्र आहिरे, रमेश निकम, राहुल आहिरे, धर्मा जाधव, तुळशीराम खोटरे आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मायावती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच ‘भीमसंध्या’ हा भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)