शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

बील वसुलीसाठी रोहीत्र बंद करण्याच्या आदेशामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 00:12 IST

मेशी : महावितरण कंपनीने शेतीपंप विजबिल वसुलीसाठी अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचा मानसिक छळ चालू केला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मेशी : महावितरण कंपनीने शेतीपंप विजबिल वसुलीसाठी अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचा मानसिक छळ चालू केला आहे.

बिल भरा नाहीतर डी. पी. बंद अशी सक्ती सुरु केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.या प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कोणताही विचार न करता, त्याची परिस्थिती न पहाता रोहीत्र बंद केला जातोय. वसुलीची एवढी जलद सेवा का? अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, अनुदान जाहीर केलं, पंचनामे झाले. कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात वाहून गेला.सरकार अनुदान देणार मग कोणाचंतरी देणं देवू म्हणून बँकेत पन्नास हेलपाटे मारले, पण अनुदान आले नाही. शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी, वेळेवर मिळत नाही. गावात येणारा तलाठी, ग्रामसेवक, कृषिअधिकारी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना किती तात्काळ सेवा देतो याचा जरा विचार करा एका दाखल्यावरील सहीसाठी महिना महिना हेलपाटे मारावे लागतात. अन‌् वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळल जातय. असे शेतकरी ओरडत आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीतर्फे रोहीत्र बंद करण्याच्या आदेशामुळे शेतकरी कमालीचे नाराज झाले आहेत.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी