शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

बील वसुलीसाठी रोहीत्र बंद करण्याच्या आदेशामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 00:12 IST

मेशी : महावितरण कंपनीने शेतीपंप विजबिल वसुलीसाठी अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचा मानसिक छळ चालू केला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मेशी : महावितरण कंपनीने शेतीपंप विजबिल वसुलीसाठी अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचा मानसिक छळ चालू केला आहे.

बिल भरा नाहीतर डी. पी. बंद अशी सक्ती सुरु केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.या प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कोणताही विचार न करता, त्याची परिस्थिती न पहाता रोहीत्र बंद केला जातोय. वसुलीची एवढी जलद सेवा का? अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, अनुदान जाहीर केलं, पंचनामे झाले. कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात वाहून गेला.सरकार अनुदान देणार मग कोणाचंतरी देणं देवू म्हणून बँकेत पन्नास हेलपाटे मारले, पण अनुदान आले नाही. शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी, वेळेवर मिळत नाही. गावात येणारा तलाठी, ग्रामसेवक, कृषिअधिकारी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना किती तात्काळ सेवा देतो याचा जरा विचार करा एका दाखल्यावरील सहीसाठी महिना महिना हेलपाटे मारावे लागतात. अन‌् वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळल जातय. असे शेतकरी ओरडत आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीतर्फे रोहीत्र बंद करण्याच्या आदेशामुळे शेतकरी कमालीचे नाराज झाले आहेत.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी