शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

बील वसुलीसाठी रोहीत्र बंद करण्याच्या आदेशामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 00:12 IST

मेशी : महावितरण कंपनीने शेतीपंप विजबिल वसुलीसाठी अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचा मानसिक छळ चालू केला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मेशी : महावितरण कंपनीने शेतीपंप विजबिल वसुलीसाठी अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचा मानसिक छळ चालू केला आहे.

बिल भरा नाहीतर डी. पी. बंद अशी सक्ती सुरु केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.या प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कोणताही विचार न करता, त्याची परिस्थिती न पहाता रोहीत्र बंद केला जातोय. वसुलीची एवढी जलद सेवा का? अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, अनुदान जाहीर केलं, पंचनामे झाले. कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात वाहून गेला.सरकार अनुदान देणार मग कोणाचंतरी देणं देवू म्हणून बँकेत पन्नास हेलपाटे मारले, पण अनुदान आले नाही. शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी, वेळेवर मिळत नाही. गावात येणारा तलाठी, ग्रामसेवक, कृषिअधिकारी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना किती तात्काळ सेवा देतो याचा जरा विचार करा एका दाखल्यावरील सहीसाठी महिना महिना हेलपाटे मारावे लागतात. अन‌् वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळल जातय. असे शेतकरी ओरडत आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीतर्फे रोहीत्र बंद करण्याच्या आदेशामुळे शेतकरी कमालीचे नाराज झाले आहेत.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी