शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रवळजी परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 16:11 IST

कळवण : तालुक्यातील मौजे रवळजी गावाच्या शिवारातील दरी भागात बिबट्याने दोन बकºया व एक बोकडाचा फडशा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कळवण : तालुक्यातील मौजे रवळजी गावाच्या शिवारातील दरी भागात बिबट्याने दोन बकºया व एक बोकडाचा फडशा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात दिवसा व रात्री शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशी अवस्था झाली आहे. वनविभागाने दरी परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. कळवण तालुका हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवरील तालुका असून गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यात मोठी जंगल संपत्ती शासनाचा प्रयत्नाने राखली गेली आहे. या जंगलात सर्वच प्रकारचे प्राणी आढळून येतात. यात बिबट्यांची मोठी संख्या आहे. हे बिबटे सापुतारा , मंगलीदर, दोन मानूर या परिसरातून कळवण तालुक्यात येत असतात. त्यामुळे पुनंद खोर्यातील सर्वच भागात बिबट्यांची दहशत आहे. तालुक्यातील रवळजी गावाच्या दरी शिवारात कळवण वनविभाग व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने मोठे जंगल राखले गेले आहे. यामुळे येथे बिबट्यांचा नेहमीच वावर आढळला आहे. दि.२२ सप्टेंबरच्या मध्यरात्री शेतकरी दादाजी रामभाऊ पवार यांच्या गोठ्यातील दोन बकºया आणि एक बोकडाचा फडश्या पडला आहे. यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेत वस्तीत राहणाºया नागरिकांना दिवसही घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. वनविभागाने दरी परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.---------------------------------सध्या शेतीचा हंगाम सुरु असून मका, बाजरी, ऊस पिकेही वाढली आहेत. पिकांना खाद्य लावणे, पाणी देणे तर काही पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतात जावेच लागते. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाणे कठीण झाले आहे. बिबट्याचा वावर असल्याची चर्चा झाल्याने शेतमजूरही कामावर येत नाही. मुलांना शाळेत पाठवणेही बंद केले आहे. त्यामुळे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा-भास्कर भालेराव, रवळजी

टॅग्स :Nashikनाशिक