शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

भाम धरण : विस्थापितांच्या लढ्याला यश

By admin | Updated: January 29, 2016 22:40 IST

पुनर्वसन सपाट जागेवरच होणार

घोटी : इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या बुडीत क्षेत्रात संपादित करण्यात आलेल्या भरवज व निरपण या दोन प्रमुख गावांसह इतर तीन वाड्यांचे पुनर्वसन डोंगरावर न करता धरणाच्या पायथ्याशी सपाट जागेवर करण्यात यावे अन्यथा चुकीच्या ठिकाणी पुनर्वसनाचे काम होऊ देणार नाही, अशी आक्र मक भूमिका विस्थापितांनी घेतल्याने अखेर याबाबत आमदार निर्मला गावित यांनी विस्थापतांची बाजू मांडीत सपाट जागेवरच पुनर्वसन करा, असे आदेश शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, याबाबत भाम धरणाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा या आदेशाला हिरवा कंदील दिला असून, पुनर्वसन सपाट भूभागावर करण्याचे मान्य केले. पुनर्वसन धरणाच्या पायथ्याशी सपाटी भूभागावर व्हावे, अशी मागणी विस्थापितांनी गावित यांच्याकडे करून याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती.या मागणीची आमदार गावित यांनी दखल घेत शुक्र वारी (दि.२९) विस्थापित, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत दरेवाडी, सारु क्तेवाडी आणि बोरवाडीच्या विस्थापितांनी डोंगरावरील पुनर्वसनास कडवा विरोध करीत काम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने गावित यांनी या तिन्ही वाड्यांचे पुनर्वसन धरणाच्या पायथ्याशी करा, असे आदेश दिला. या बैठकीस उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई, राघवेंद्र भाट आदिंसह शेकडो विस्थापित उपस्थित होते. भाम धरणाच्या विस्थापितांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १० जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. (वार्ताहर)