शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

भागवतातील भक्तीही नवविधा भक्ती : मुतालिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:34 IST

आपले अंत:करण परमार्थ स्वरूपात विलीन करणे म्हणजे नवविधा भक्ती होय. समर्थांनी मान्य केलेली भागवतातील भक्तीदेखील नवविधा भक्तीच असल्याचे प्रतिपादन भागवताचार्य अलकाताई मुतालिक यांनी केले. आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेल्या व्याख्यानमालेत ‘नवविधा भक्ती’ या विषयावर बोलताना मुतालिक पुढे म्हणाल्या की, नवविधा भक्ती दोन प्रकारची असते. एक रामायणातील व दुसरी भागवतातील. रामायणात रामाने शबरीला जो उपदेश केला आहे ती नवविधा भक्ती होय.

उपनगर : आपले अंत:करण परमार्थ स्वरूपात विलीन करणे म्हणजे नवविधा भक्ती होय. समर्थांनी मान्य केलेली भागवतातील भक्तीदेखील नवविधा भक्तीच असल्याचे प्रतिपादन भागवताचार्य अलकाताई मुतालिक यांनी केले.आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेल्या व्याख्यानमालेत ‘नवविधा भक्ती’ या विषयावर बोलताना मुतालिक पुढे म्हणाल्या की, नवविधा भक्ती दोन प्रकारची असते. एक रामायणातील व दुसरी भागवतातील. रामायणात रामाने शबरीला जो उपदेश केला आहे ती नवविधा भक्ती होय. भक्ती ही करायची नसते तर ती आपोआपच घडत असते. नवविधा भक्तीचे नऊ टप्पे आहेत. शेवटचा टप्पा हा आत्मनिवेदनाचा आहे. भक्तीबद्दल समर्थांनी विभक्त नव्हे तो भक्त असे सांगितल्याचे मुतालिक यांनी सांगितले. यावेळी मंचावर ज्योतीराव खैरनार, सुधीर शिरवाडकर, अ‍ॅड. भानुदास शौचे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. डी. आणेकर व आभार सुरेश कुलकर्णी यांनी मानले.  आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शनिवारी पहाटे जन्मोत्सव, डॉ. राजेंद्र मुळे यांचे देहातील हनुमंताचे स्थान यावर व्याख्यान होणार आहे. दुपारी नैवेद्य आरती व महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर पराग पांडव व त्यांचे सहकारी यांचे संगीत रामदासायन, दुपारी ३ वाजता दिलीप भट प्रस्तुत सुयोग वाद्यवृंदाचा गायनाचा व सायंकाळी मनीषा बाठे यांचे समर्थ रामदासकृत दखनी उर्दू पदावल्यातील भक्तीयोग या विषयावर व्याख्यान रात्री साडेआठ वाजता ऋतुजा नाशिककर, स्वराली व नितीन जोगळेकर यांचा भक्तीगीताचा कार्यक्रम होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक