शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

जिल्ह्यात रेशनचे धान्य घेण्यास लाभार्थी मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 02:18 IST

रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीतल्या सुधारणांमुळे रेशन दुकानांमध्ये पडून असलेले २० टक्के धान्य नवीन लाभार्थींना वाटप करण्याच्या सूचना सरकारने देऊनही अन्नसुरक्षा कायद्यान्वये निश्चित लाभार्थी मिळत नसल्याने पुरवठा खात्यावर लाभार्थींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. स्वत:हून लाभार्थी येत नसल्याने लोकप्रतिनिधींची मदतही घेण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्याकडेही नागरिकांनी पाठ फिरविली.

ठळक मुद्देएक लाखाचे उद्दिष्ट : पुरवठा विभागाची धावाधाव

नाशिक : रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीतल्या सुधारणांमुळे रेशन दुकानांमध्ये पडून असलेले २० टक्के धान्य नवीन लाभार्थींना वाटप करण्याच्या सूचना सरकारने देऊनही अन्नसुरक्षा कायद्यान्वये निश्चित लाभार्थी मिळत नसल्याने पुरवठा खात्यावर लाभार्थींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. स्वत:हून लाभार्थी येत नसल्याने लोकप्रतिनिधींची मदतही घेण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्याकडेही नागरिकांनी पाठ फिरविली.सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रमाणेच अन्य भागांत रेशन धान्याचा चालणाऱ्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वितरणप्रणालीत बदल केले आहे.आजवरच्या धान्य वाटपावरून नागरीकांनी पाठ फिरवली असल्याचे लक्षात आल्याने शिल्लक राहणारे धान्यासाठी नवीन शिधापत्रिका वाटप करून त्यासाठी या धान्याचा उपयोग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला व त्यासाठी अन्न सुरक्षा कायद्यान्वये लाभार्थी निश्चित करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकाºयांना देण्यात आली. यासाठी शहरातील लाभार्थ्यांसाठी ५९ हजार रुपये, तर ग्रामीण भागासाठी ४० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आली आहे. तथापि, बदललेल्या परिस्थितीनुसार वार्षिक उत्पन्नात बसणारे लाभार्थीच मिळत नसल्याचे पुरवठा खात्याचे म्हणणे आहे.नागरिकांची पाठशिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड गोळा करण्याबरोबरच, त्यांचे बोटाचे ठसे घेऊन पॉस यंत्राच्या सहाय्याने धान्य वाटपास गेल्या वर्षापासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे खºया लाभेच्छुकाला धान्य मिळू लागले असले तरी नाशिक जिल्ह्णातजवळपास २० टक्के शिधापत्रिका धारक लाभ घेण्यास येत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार