शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

सफाई कामगारांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:58 IST

त्र्यंबकेश्वर : तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या सफाई कामगारांपैकी तिघांची तब्येत खालावल्याने नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले. काढून टाकलेल्या १५ पैकी १० कामगारांना त्वरित तर उर्वरित पाच कामगारांना निवृत्तिनाथ यात्रेत कामावर घेण्याचा निर्णय नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे कामगारांनी उपोषण मागे घेतले.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : सर्वांना कामावर घेण्याचे आश्वासन

त्र्यंबकेश्वर : तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या सफाई कामगारांपैकी तिघांची तब्येत खालावल्याने नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले. काढून टाकलेल्या १५ पैकी १० कामगारांना त्वरित तर उर्वरित पाच कामगारांना निवृत्तिनाथ यात्रेत कामावर घेण्याचा निर्णय नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे कामगारांनी उपोषण मागे घेतले.त्र्यंबक नगर परिषदेच्या १५ सफाई कामगारांना एकाएकी कामावरून घरी पाठविले. यामुळे या कामगारांची उपासमार झाली. दोन महिने वाट पाहूनही कामावर घेण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने कामावरून काढलेल्या १५ सफाई कामगारांनी रविवारपासून त्र्यंबक नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले होते. मंगळवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. उपोषणास बसलेल्या मीना कदम, नानासाहेब दोंदे, लक्ष्मण फुलमाळी, मंगेश दोंदे आदींची तब्येत खालावल्याने त्यांना उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार म्हणाले, सफाई कामगारांना हँडग्लोव्हज, मास्क वगैरे साहित्य दिले जाईल ते प्रत्येकाने वापरणे अनिवार्य आहे. याशिवाय कामाची वेळ सकाळी ७ ते १ व दुपारी २ ते ५ अशी राहील, असे त्यांनी सांगितले.यावेळी नगरसेवक सागर उजे, सायली शिखरे, हर्षल शिखरे, कल्पना लहांगे, अशोक लहांगे, नितीन रामायणे, उमेश सोनवणे , नाना दोंदे, रमेश दोंदे, रवींद्र गांगुर्डे, योगेश गांगुर्डे, महेश कदम आदी उपस्थित होते. पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर, आरोग्य सभापती विष्णू दोबाडे, त्रिवेणी तुंगार आदींच्या उपस्थितीत बैठक होऊन १० सफाई कामगार आता तर उर्वरित पाच कामगारांना निवृत्तिनाथ यात्रेत कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांना निर्णय मान्य झाल्याने रु ग्णालयात दाखल केलेल्या नानासाहेब दोंदे यांच्या संमतीनंतर उपोषण सुटले.