शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

वन हक्क दाव्यांवर स्वाक्षºयांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:19 IST

गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हास्तरीय समितीची बैठक होत नसल्याच्या कारणावरून पडून असलेल्या वन हक्क दाव्यांवर अखेर समितीच्या सदस्यांकरवी स्वाक्षºया करण्यास सुरुवात झाली असून, शुक्रवारी उपवन संरक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सुमारे शंभर दाव्यांच्या मंजुरीवर स्वाक्षºया केल्या आहेत.

नाशिक : गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हास्तरीय समितीची बैठक होत नसल्याच्या कारणावरून पडून असलेल्या वन हक्क दाव्यांवर अखेर समितीच्या सदस्यांकरवी स्वाक्षºया करण्यास सुरुवात झाली असून, शुक्रवारी उपवन संरक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सुमारे शंभर दाव्यांच्या मंजुरीवर स्वाक्षºया केल्या आहेत.या संदर्भात बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. भारतीय प्रशासन सेवा व भारतीय वन सेवा या समकक्ष अधिकाºयांच्या सुंदोपसुंदीमुळे वन हक्क दाव्यांच्या मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक होत नसल्याने आदिवासींना ताबा देण्यासाठी तयार असलेले पाच हजार दावे निव्वळ अधिकाºयांच्या स्वाक्षरीमुळे पडून असल्याचे उघडकीस आले होते. या संदर्भातील वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी दर शुक्रवारी जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या असून, त्यापार्श्वभूमीवर उपवन संरक्षक रामानुजम यांनी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सुमारे शंभरहून अधिक दाव्यांवर स्वाक्षºया केल्या. मात्र शुक्रवारच्या बैठकीकडे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी वा अपर जिल्हाधिकारी तसेच समितीचे सदस्य सचिव अतिरिक्त आदिवासी आयुक्त या दोघांनीही पाठ फिरविली. त्यामुळे बैठक होऊ शकली नसली तरी, दाव्यांवर स्वाक्षरीचे महत्त्वाचे काम झाले आहे.