शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

अस्वली रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 19:05 IST

इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला मोठेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला मोठेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.या रस्त्यावरून धावणारी वाहने नादुरु स्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.दोन वर्षापुर्वी घोटी परिसरातील देवळे येथील वाहतूक मार्गावरीलपूल पावसामुळे बंद पडला होता. यामुळे या पुलावरील वाहतूक मुंढेगाव मार्गे अस्वली तसेच नांदुरवैद्य या रस्त्याने वळविण्यात आली आहे. यारस्त्यावर रहदारी वाढली आहे. परिणामी ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे.नांदूरवैद्य ते अस्वली या रस्त्याची काही प्रमाणात डागडुजी झाली.परंतू या रस्त्याचे कित्येक वर्षांपासून आजपर्यंत पुर्ण डांबरीकरण झालेले नाही. हा रस्ता पुर्ण का होत नाही ? तसेच कामाला सुरु वात झाल्यानंतर दोन दिवसात तात्पुरते डागडुजीकरण करून सदर रस्त्याचे काम बंद का केले जाते ? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.रस्त्याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीनी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे यावेळी नागरिकांनीसांगितले.या रस्त्याने गोंदे औद्योगिक वसाहतीत अनेक कामगार राञी अपराञी नोकरीस जात असतात.तसेच या रस्त्याने हिंस्ञ श्वापदांचा नेहमीच वावर असतो. या रस्त्याला वीजेची सोय नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी त्वरीत सदर रस्त्याच्या निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करून नवीन कामास सुरूवात करावी अशी मागणी नांदूरवैद्यचे ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूक