शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

गोदावरी नदीने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:10 IST

चांदोरी : राज्यावर दुष्काळाचे सावट दिसत असताना गोदावरी नदीने तळ गाठला आहे. बारमाही असलेली व अहमदनगर, मराठवाडा व नाशिकची जीवनदायीनी असलेल्या गोदावरीने तळ गाठला.

ठळक मुद्देचांदोरी : ग्रामस्थांची पाणी आवर्तन सोडण्याची मागणी

चांदोरी : राज्यावर दुष्काळाचे सावट दिसत असताना गोदावरी नदीने तळ गाठला आहे. बारमाही असलेली व अहमदनगर, मराठवाडा व नाशिकची जीवनदायीनी असलेल्या गोदावरीने तळ गाठला.कमी झालेल्या पर्जन्यमान यामुळे पाणी टंचाईच्या झळा आता गोदाकाठी असलेल्या गावांना बसत आहे. चांदोरी पासून पूढे ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणाचा फुगवटा चांदोरी येथील गोदापात्रात असतो परंतु धरणाच्या पाण्याची पातळी कमी असल्याने पाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.एप्रिल महिन्याच्या सुरवाती पासूनच गोदावरी नदीची पाणी पातळी घटण्यास सुरवात झाली होती. एप्रिलच्या अखेर गोदावरीने तळ गाठला. यामुळे गोदाकाठच्या गावांना तसेच आसपासच्या गावांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. चांदोरी व इतर गावातील शेतकऱ्यांनी लाखो रु पये खर्चकरून शेतीसाठी नदीवरु न पाईपलाइन केली आहे. नदीपात्रात मूळ पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या सिंचनाचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.चांदोरी येथे गोदावरी नदीवर घाट असल्याने दशक्रि या विधीचे कार्यक्र म येथे होत असतात परंतु पाण्याचा अभावामुळे अंघोळी करीता ग्रामपालिकेच्या टँकर मार्फत पाणी पुरवठा होत आहे. चांदोरीच्या पश्चिम व उत्तर भागात शेत, मळ्यातील विहिरींनी व बोअरवेलने सुद्धा तळ गाठला आहे. या मुळे शेतकऱ्यांची शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.सद्यस्थितीला नदी पात्रात असलेल्या ग्रामपालिकेच्या विहिरी मधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. हा पुरवठा अवघे काही दिवस टिकेल इतका आहे. यामुळे आता स्थानिक नागरिक व शेतकरी धरणाच्या पाण्याचा आवर्तनाची मागणी करू लागले आहे.राज्यभर दुष्काळस्थिती असताना गोदावरी नदीने तळ गाठल्याने गोदाकाठ व इतर परिसरातील गावांनी पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापरावे.- शिरीष गडाख,उपसरपंच, ग्रामपालिका चांदोरी.