शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गोदावरी नदीने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:10 IST

चांदोरी : राज्यावर दुष्काळाचे सावट दिसत असताना गोदावरी नदीने तळ गाठला आहे. बारमाही असलेली व अहमदनगर, मराठवाडा व नाशिकची जीवनदायीनी असलेल्या गोदावरीने तळ गाठला.

ठळक मुद्देचांदोरी : ग्रामस्थांची पाणी आवर्तन सोडण्याची मागणी

चांदोरी : राज्यावर दुष्काळाचे सावट दिसत असताना गोदावरी नदीने तळ गाठला आहे. बारमाही असलेली व अहमदनगर, मराठवाडा व नाशिकची जीवनदायीनी असलेल्या गोदावरीने तळ गाठला.कमी झालेल्या पर्जन्यमान यामुळे पाणी टंचाईच्या झळा आता गोदाकाठी असलेल्या गावांना बसत आहे. चांदोरी पासून पूढे ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणाचा फुगवटा चांदोरी येथील गोदापात्रात असतो परंतु धरणाच्या पाण्याची पातळी कमी असल्याने पाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.एप्रिल महिन्याच्या सुरवाती पासूनच गोदावरी नदीची पाणी पातळी घटण्यास सुरवात झाली होती. एप्रिलच्या अखेर गोदावरीने तळ गाठला. यामुळे गोदाकाठच्या गावांना तसेच आसपासच्या गावांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. चांदोरी व इतर गावातील शेतकऱ्यांनी लाखो रु पये खर्चकरून शेतीसाठी नदीवरु न पाईपलाइन केली आहे. नदीपात्रात मूळ पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या सिंचनाचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.चांदोरी येथे गोदावरी नदीवर घाट असल्याने दशक्रि या विधीचे कार्यक्र म येथे होत असतात परंतु पाण्याचा अभावामुळे अंघोळी करीता ग्रामपालिकेच्या टँकर मार्फत पाणी पुरवठा होत आहे. चांदोरीच्या पश्चिम व उत्तर भागात शेत, मळ्यातील विहिरींनी व बोअरवेलने सुद्धा तळ गाठला आहे. या मुळे शेतकऱ्यांची शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.सद्यस्थितीला नदी पात्रात असलेल्या ग्रामपालिकेच्या विहिरी मधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. हा पुरवठा अवघे काही दिवस टिकेल इतका आहे. यामुळे आता स्थानिक नागरिक व शेतकरी धरणाच्या पाण्याचा आवर्तनाची मागणी करू लागले आहे.राज्यभर दुष्काळस्थिती असताना गोदावरी नदीने तळ गाठल्याने गोदाकाठ व इतर परिसरातील गावांनी पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापरावे.- शिरीष गडाख,उपसरपंच, ग्रामपालिका चांदोरी.