शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलनालाही बॅरिकेडिंगचा अडसर

By admin | Updated: August 30, 2015 23:21 IST

वाहतुकीवर परिणाम : रविवारी दिवसभर संकलन

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही पर्वणीच्या दिवशी शनिवारी पोलिसांच्या अतिरेकी नियोजनाचा फटका भाविकांबरोबरच महापालिकेच्या घंटागाड्यांनाही बसला असून, ठिकठिकाणी केलेल्या बॅरिकेडिंगमुळे अनेक घंटागाड्या खतप्रकल्पावर पोहोचू न शकल्याने दिवसभरात केवळ ३१३ टन कचराच संकलित होऊ शकला. त्यामुळे रविवारी घंटागाडी कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कचऱ्याची वाहतूक करावी लागली असून, मोठ्या प्रमाणावर कचरा खतप्रकल्पावर येऊन पडला आहे.सिंहस्थ कुंभमेळ्यातील स्वच्छतेकडे महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार आरोग्य विभागामार्फत साधुग्रामसह रामकुंड परिसर, भाविक मार्ग आणि वाहनतळांवर स्वच्छतेसाठी सफाई कामगार नेमण्यात आले आहेत. या कामगारांकडून दैनंदिन सफाई केली जात असून, प्रामुख्याने साधुग्राम व गोदाघाट परिसरातून रोज सुमारे ४० ते ५० टन कचरा संकलित केला जात आहे. दरम्यान, शाही पर्वणीच्या दिवशी शहरात लाखोच्या संख्येने भाविक दाखल होण्याच्या शक्यतेने आणि कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाढही होण्याची शक्यता गृहीत धरून वाढीव सुमारे २७ घंटागाड्यांचे नियोजन केले होते. याशिवाय अतिरिक्त कामगारांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी शहरभर केलेल्या बॅरिकेडिंगचा अडथळा घंटागाड्यांनाही आला आणि संकलित झालेला कचरा खतप्रकल्पावर नेण्याची समस्या निर्माण झाली होती. दिवसभरात जेथे शक्य असेल त्याठिकाणीच कचरा संकलित करून घंटागाड्यांनी खतप्रकल्प गाठला. शनिवारी पर्वणीच्या दिवशी दिवसभरात तपोवन व रामकुंड परिसरातून अवघा २५ टन कचराच खतप्रकल्पावर जाऊ शकला, तर शहरातील विविध भागांमधून २८८ टन कचरा संकलित होऊ शकला. एरव्ही तपोवन व रामकुंड परिसरातून ४५ ते ५५ टन आणि शहरातून सुमारे ४५० टन कचरा संकलित होत आहे. (प्रतिनिधी)