शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

नर्मदेच्या तीरावर साधनेमुळे मिळते मन:शांती : स्थितप्रज्ञानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 01:26 IST

नर्मदा नदीचे दर्शन झाल्यास एकप्रकारचे बळ प्राप्त होते. नर्मदेच्या तीरावर साधना केल्याने सत्संग प्राप्त होऊन मन व चित्त शांत होते. असे शुद्ध आणि शांत मन आनंदाचे कारण ठरून संत तुकाराम महाराज यांच्या ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संदेशाप्रमाणे कार्यात निश्चित यशाची प्राप्ती होत असल्याचे प्रतिपादन स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी केले.

नाशिक : नर्मदा नदीचे दर्शन झाल्यास एकप्रकारचे बळ प्राप्त होते. नर्मदेच्या तीरावर साधना केल्याने सत्संग प्राप्त होऊन मन व चित्त शांत होते. असे शुद्ध आणि शांत मन आनंदाचे कारण ठरून संत तुकाराम महाराज यांच्या ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संदेशाप्रमाणे कार्यात निश्चित यशाची प्राप्ती होत असल्याचे प्रतिपादन स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी केले.पुण्यश्लोक शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पार्वतीबाई गोसावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नर्मदा परिक्रमा प्रवचनमालेचे तिसरे पुष्प मंगळवारी (दि.११) त्यांनी गुंफले. स्थितप्रज्ञानंद सरस्वती म्हणाल्या, भगवंत मनुष्याची मानसिक तपासणी करत असतो. त्यामुळे मन शुद्ध आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. केवळ आपल्याला त्रास होतो म्हणून दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करणे चुकीचे आहे. दु:खी होण्यासाठी, दुसºयाला त्रास देण्यासाठी, संतप्त होण्यासाठी किरकोळ कारण पुरेसे असते. अशा अशांत मन:स्थितीमुळे मनुष्याच्या जीवनात दु:खाचे, कष्टाचे प्रसंग निर्माण होतात. परंतु, असे कष्टांचे अनेक प्रसंग केवळ शांत नर्मदेच्या दर्शनाने नष्ट होतात एवढे सामर्थ्य नर्मदेत आहे. नर्मदेच्या दर्शनाने मोक्षाचीही प्राप्ती होते, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी शैलेश गोसावी व रुचिरा गोसावी यांनी स्वामिनींना वंदन केले. यावेळी डॉ. मो. स. गोसावी, डॉ. सुनंदा गोसावी, कल्पेश गोसावी, प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, प्राचार्य प्रदीप देशपांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम