शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या कर्जदारांबाबत बॅँकेने सबुरीने घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:16 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या एकूण कर्जदारांपैकी अवघ्या पाच टक्के बड्या कर्जदारांकडे ७० ते ८० टक्के थकबाकी आहे. त्यामुळे बॅँकेच्या व्यवस्थापनाने बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याच्या कार्यवाहीला विरोध असण्याचे कारण नाही, मात्र बड्या कर्जदारांप्रमाणे सरसकट सर्वच छोट्या कर्जदारांनाही वेठीस धरणे योग्य होणार नाही, असे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केले व छोट्या कर्जदारांबाबत जिल्हा बॅँकेने सबुरीचे घ्यावे, अशी आपण सूचना केल्याचे ते म्हणाले.

ठळक मुद्दे सूरज मांढरे : बड्या थकबाकीदारांकडून वसुली करा

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या एकूण कर्जदारांपैकी अवघ्या पाच टक्के बड्या कर्जदारांकडे ७० ते ८० टक्के थकबाकी आहे. त्यामुळे बॅँकेच्या व्यवस्थापनाने बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याच्या कार्यवाहीला विरोध असण्याचे कारण नाही, मात्र बड्या कर्जदारांप्रमाणे सरसकट सर्वच छोट्या कर्जदारांनाही वेठीस धरणे योग्य होणार नाही, असे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केले व छोट्या कर्जदारांबाबत जिल्हा बॅँकेने सबुरीचे घ्यावे, अशी आपण सूचना केल्याचे ते म्हणाले.पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. बॅँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे थकबाकीदारांकडील वसुलीशिवाय पर्याय नाही, कर्ज वसूल झाले तरच ते ठेवीदारांना पैसे देऊ शकतील ही वस्तुस्थिती असल्याचे सांगून मांढरे यांनी, बॅँकेकडून सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी आल्या असून, काही संघटनांनी निवेदने देऊन आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे एकीकडे बॅँक वाचविणेही गरजेचे आहे तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीत शेतकरी टिकविणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने आपण बॅँकेच्या व्यवस्थापनाला यापूर्वीच टॉप टेन थकबाकीदारांवर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या असून, शंभर लहान शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करण्याऐवजी एकच मोठ्या थकबाकीदाराकडून मोठी रक्कम वसूल करण्याला प्राधान्य देण्यात यावे असे मत व्यक्त केले. याकामी प्रशासन म्हणून जी काही मदत लागेल ती करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.जिल्हा बॅँकेत शेतकरीच कर्जदार व शेतकरीच ठेवीदार आहे. त्यामुळे कर्जाची वसुली न झाल्यास त्याचा परिणाम ठेवीदार शेतकऱ्यांवरच होणार आहे. हे खरे असले तरी, ज्या मोठ्या थकबाकीदारांकडे रक्कम आहे, त्यांच्याकडून ती वसूल व्हावी, परंतु लहान शेतकºयांना वेठीस धरू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले आहे.