शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

भाजीपाला पिकामुळे बळीराजाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 14:37 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कादवा परिसरात शेतक-यांनी भाजीपाला पिकांवर अधिक भर दिल्याने दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामात भरपूर भांडवल खर्च करून ही या हंगामातील कोणत्याही पिकांने साथ दिली नाही.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कादवा परिसरात शेतक-यांनी भाजीपाला पिकांवर अधिक भर दिल्याने दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामात भरपूर भांडवल खर्च करून ही या हंगामातील कोणत्याही पिकांने साथ दिली नाही. त्यामुळे बळीराजांच्या डोळ्यात अश्रू आले होते. एका बाजूला कोरोना व दुसरे बाजुस पिकविलेल्या शेती मालासाठी कोणत्याही प्रकारची भावाची हमी नसल्यामुळे बळीराजाची द्विधावस्था होऊन गेली होती.खरीप हंगामासाठी नियोजन करीत शेतकरी वर्गाने गेलेले भांडवल भरून काढण्यासाठी भाजीपाला पिकांला पसंती दिली आहे. त्यामध्ये म्हेळुसके, करजंवण, ओझे, अवनखेड, लखमापूर, दहेगाव वागळुद इ भागातील शेतकरी मेथी,वांगी, कोबी, कोथिंबीर, गवार, दोडकी, कारले, गिलके, सेपु, बीट, लसूण इ.भाजीपाला पिके घेऊन. हातामध्ये नगदी भांडवल तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.पिकविलेला भाजीपाला शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विकत असल्यामुळे बळीराजांला गेलेले भांडवल तयार करण्यास मदत होत आहे. व्यापारी वर्गाला काही भाजीपाला व राहिलेला भाजीपाला स्वत: विकण्यावर शेतकरी वर्गांने मोठ्याप्रमाणावर भर दिल्याने, पुढील पिक घेण्यासाठी थोडे थोडे भांडवल तयार करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक