शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

‘बाल गीतरामायणा’स रसिकांची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 01:02 IST

नाशिक : ‘लोकमत’ व ‘आकार’ पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित बाल गीतरामायणाचा कार्यक्रम नाशिककरांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. रसिक आणि कलाकार असे नाते न रहाता कौटुंबिक सोहळ्यागत संपन्न झालेल्या बालगोपालांच्या संगीत मैफिलीस भरभरून दाद दिली.

ठळक मुद्देलोकमत-आकारचा उपक्रम : बालकांबरोबरच पालकांनीही लुटला सुटीत आनंद

नाशिक : ‘लोकमत’ व ‘आकार’ पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित बाल गीतरामायणाचा कार्यक्रम नाशिककरांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. रसिक आणि कलाकार असे नाते न रहाता कौटुंबिक सोहळ्यागत संपन्न झालेल्या बालगोपालांच्या संगीत मैफिलीस भरभरून दाद दिली.महाकवी कालिदास कलामंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्र मास पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.‘बाल गतिरामायण’ या कार्यक्रमात आकार संस्थेचे १० ते १७ वयोगटातील सुमारे ३० मुले सहभागी झाली होती. गायन, वादन आणि निवेदन सारे काही मुलांचेच होते. कार्यक्रमाचे संहितालेखन वंदना बोकील-कुलकर्णी व माधुरी गयावळ यांनी केले होते.या आगळ्या-वेगळ्या बाल गीतरामायण कार्यक्रमात स्वये श्री राम प्रभु ऐकती, शरयू तीरा वरी अयोध्या, दशरथा घे हे पाय सदान, राम जन्मला ग सखी, स्वयंवर झाले सीतेचे, निरोप कसला माझा घेता, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, सेतू बांधारे सागरी, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, त्रिवार जय जय कार, लीन ते चारु ते सीते, अशी अनेक रागांरवर आधारीत प्रभु श्रीरामाचा जीवनपट या मुलांनी आपल्या गीतांद्वारे रसिकांसमोर सादर केला. राघवेंद्र पाठे, तन्वी कुलकर्णी, ईशा महल्ले व शार्दुल खरे यांनी निवेदकांची भुमिका सांभाळली.आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त त्यांनी लिहिलेला ‘गीतरामायण’ हा संस्कार आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा पुढील पिढीपर्यंत पोचवावा या उद्देशाने पुणे येथील आकार संस्थेने बालकलाकारांचा ‘बाल गीत रामायण’ कार्यक्रमाचे नाशिककरांनी कौतुक केले.यावेळी विश्वास नांगरे पाटील, यांचा आकारच्या संस्थापक चित्रा देशपांडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर आदींनी मनोमत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षमा देशपांडे हिने केले.मान्यवरांचा सत्कारगीतरामायणाचे कार्यक्रम प्रेक्षकांसमोर विविध रुपाने सादर करीत ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाºया स्व. अनंतराव केळकर, स्व. बाळ भाटे, स्व. मोहन करंजीकर, रवींद्र अग्निहोत्री आदींचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.