शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

भाव कोसळूनही बागलाणला कांदा लागवड जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 18:58 IST

खमताणे : शेतकरी ज्या शेतमालातुन जास्त पैसे मिळतील तोच शेतीमाल पिकण्यावर भर देतो. कांदा रडवोतही आणि हसवतोही तरीही शेतकरी कांदा पिकाला सोडायला तयार नाही. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात मोसम व आरम खोरे परिसरात पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने फळबागापेक्षा भाजीपाल्यावर जास्त भर दिला जातो. मात्र शेतकरी इतका कांदा विकला जात असतानाही शेतामध्ये कांदा लागवड जोमात करतो आहे.

ठळक मुद्देभाव वाढण्याची आशा ; रब्बी पिकांकडे पाठ

खमताणे : शेतकरी ज्या शेतमालातुन जास्त पैसे मिळतील तोच शेतीमाल पिकण्यावर भर देतो. कांदा रडवोतही आणि हसवतोही तरीही शेतकरी कांदा पिकाला सोडायला तयार नाही. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात मोसम व आरम खोरे परिसरात पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने फळबागापेक्षा भाजीपाल्यावर जास्त भर दिला जातो. मात्र शेतकरी इतका कांदा विकला जात असतानाही शेतामध्ये कांदा लागवड जोमात करतो आहे.यास शेतकऱ्यांची चक्क रब्बी पिके घेणे बंद केल्याने आपल्याला सर्वच प्रकारच्या डाळी शंभर रु पयांच्या पुढे जाताना दिसु लागले आहे. बाजरीचे भाव गगनाला भिडले आहेत. असे असताना बागलाण तालुक्यातील शेतकºयांनी रब्बी पिके म्हणजे गहू, हरभरा याकडे पाठ फिरवल्याचे दिसुन येते.गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी कांदा म्हणजे नाशिक, अशी ओळख असलेल्या कांदा आज मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि जिल्ह्यात ज्या भागात कांदा उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. आज तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने कांदा हे पीक गादा पद्धतीने घेतल्याने कमी पाणी आणि उत्पादनात वाढ झाली आहे. आज मातीमोल भाव असताना कांदा लागवड थांबायचे नाव घेत नाही.आज शेतात काय पिके घ्यावीत, हा मोठा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. सर्वांनी एक पिक लावण्यापेक्षा सर्व प्रकारची पिके घ्यावीत. यामुळे धान्य उत्पादन होईल, याकडे शेतकºयांनी लक्ष द्यावे.- चंद्रशेखर सोनवणे, शेतकरी.काही शेतकºयांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांद्याला भाव राहिल या अपेक्षेने हरभरा व गहु या पिकांकडे पाठ फिरवून कांदा लागवडीकडे भर दिला आहे.- महेश बागुल, खमताणे. (फोटो ०५ कांदा)