शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

शहा ते वावी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 16:25 IST

पाथरे - सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शहा ते वावी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

ठळक मुद्देमोठी वाहने या रस्त्यावरून चालूच शकत नाही.

पाथरे - सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शहा ते वावी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.शहा पासून वावी हे साधारण आठ किलोमीटर अंतरावर आहे. या दरम्याच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्तीही झालेली नाही. या रस्त्याची खडी उघडी पडली असून या रस्त्याचे मूळ रूपच गायब झाले आहे. शहा गावातील ग्रामस्थाना बाजार पेठेचे गाव म्हणून वावीला जावे लागते. शहा ते वावी हा शहाकरांसाठी जवळचा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे आता लांबचा वाटत आहे.

    या रस्त्यावर वाहन चालविणे जिकरीचे होत आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरून तर जातांनाही दिसत नाही. मोठी वाहने या रस्त्यावरून चालूच शकत नाही. दु चाकी वाहनांचे अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावरून झाले. रस्त्याची माती, खडी यावरून दु चाकी वाहने सरकतात त्यात अनेकांना इजा झाली आहे. मोठं मोठे खड्डे, टपऱ्या यामुळे वाहन चालक त्रासले आहेत. व्यावसायिक, दुकानदार, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक प्रवासी मिठसागरे मार्गे वावीला जाणे पसंद करत आहे. या रस्त्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. ग्रामस्थ, प्रवासी, वाहन चालक यांनी या रस्ताची दुरुस्तीची मागणी केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स