शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अंबिका ओझरच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:51 IST

कळवण : तालुक्यातील देवळी वणी लघु पाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे, या मागणीसाठी अंबिकाओझर येथील आदिवासी शेतकºयांनी लघु पाटबंधारे कळवण कार्यालयासमोर मंगळवारपासून सुरु केलेले बेमुदत उपोषण बुधवारी (दि.६)नायब तहसीलदार डॉ. व्यकंटेश तुप्ते व पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासननंतर उपोषण मागे घेतले.

ठळक मुद्देकळवण तहसील : आवर्तन सोडण्याची मागणी

कळवण : तालुक्यातील देवळी वणी लघु पाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे, या मागणीसाठी अंबिकाओझर येथील आदिवासी शेतकºयांनी लघु पाटबंधारे कळवण कार्यालयासमोर मंगळवारपासून सुरु केलेले बेमुदत उपोषण बुधवारी (दि.६)नायब तहसीलदार डॉ. व्यकंटेश तुप्ते व पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासननंतर उपोषण मागे घेतले.देवळीवणी लघुपाटबंधारे प्रकल्पातून २४ ते २५ जानेवारी दरम्यान रब्बी पिकासाठी आवर्तन सोडले होते. मात्र देवळीवणी व बोरदैवत येथील ग्रामस्थांनी बळजबरीने पाणी बंद केल्याने या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या अंबिका ओझर या गावाला पाणी पोचले नाही. त्यामुळे येथील आदिवासी शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले. आधीच शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी हताश झाला आहे, रब्बी हंगामासाठी गहू,हरभरा, गावठी कांदा, भाजीपाला या पिकांची लागवड केली असून पिकांना शेवटच्या आवर्तनासाठी पाणी अपुरे पडत असल्यामुळे तत्काळ आवर्तन सोडावे, या मागणीसाठी शेतकºयांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.माकपा तालुका सरचिटणीस हेमंत पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागणी संदर्भात चर्चा केली आणि महसूल व पाटबंधारे विभागाशी चर्चा घडवून आणली. चर्चा सफल झाल्याने पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रौंदळ यांनी ११ फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी रामदास खिल्लारी, पोलीस पाटील मन्साराम गांगुर्डे, विक्र म भोये, साहेबराव भोये, एकनाथ भोये, बुधा मांडवी, भाऊसाहेब भोये, परशराम भोये, अविनाश अिहरे, दीपक भोये, बापू भोये, कांशीराम भोये आदींसह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.