शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

‘भीमक्रांतीचे पडघम’द्वारे मानवतेचे जागरण : अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:03 IST

वर्तमानात मानवतेचं आणि महापुरु षांच्या विचारांचं अवमूल्यन होत आहे. अशा परिस्थितीत आलेल्या ‘भीमक्रांतीचे पडघम’ यासारख्या काव्यसंग्रहामुळे मानवतेचे मूल्यात्मक जागरण घडविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य होणार असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे यांनी केले.

नाशिक : वर्तमानात मानवतेचं आणि महापुरु षांच्या विचारांचं अवमूल्यन होत आहे. अशा परिस्थितीत आलेल्या ‘भीमक्रांतीचे पडघम’ यासारख्या काव्यसंग्रहामुळे मानवतेचे मूल्यात्मक जागरण घडविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य होणार असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे यांनी केले.विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे संपादित ‘भीमक्रांतीचे पडघम’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुस्तक पेठमध्ये आयोजित प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रा. अहिरे बोलत होते. त्या दृष्टीने ‘भीमक्र ांतीचे पडघम’ या संग्रहातील अनेक मान्यवर कवींनी निर्मिलेलं कार्य प्रेरक ठरू शकते. बुद्धभूषण साळवे हे प्रतिभावंतांच्या यादीत समाविष्ट झालेलं एक नाव आहे जे येणाऱ्या काळात इतिहास घडवतील. या प्रकाशनाच्या निमित्ताने कवी किशोर पाठक यांनी विचार मांडले. कवी नंदकिशोर साळवे यांनी मनोगत व्यक्त करून संग्रहातील काही कवितांचे वाचन केले. या संग्रहाचे संपादन करणारे बुद्धभूषण साळवे यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संविधान गायकवाड यांनी, तर आभार किरण निकम यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक