शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

वारसांची नावे लावण्यास टाळाटाळ

By admin | Updated: August 12, 2016 23:38 IST

वारसांची नावे लावण्यास टाळाटाळ

नाशिक : झोपडी विकल्यास नव्या व्यक्तीकडे हस्तांतरणाची नोंद घेण्यास महापालिका टाळाटाळ करीत आहे, परंतु आता झोपडीमालकाच्या वारसांची नावे लावण्यास मनाई करण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी झोपडपट्टीवासीयांचे हाल होत आहेत.महापालिकेने तातडीने नावे नोंदवण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी भाजपाचे शहर चिटणीस उत्तमराव उगले यांनी केली आहे. शहरात सुमारे अडीचशे झोपड्या असून साडेतीन लाख नागरिक झोपडपट्टीत राहतात. अधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये खरेदी आणि विक्रीचे व्यवहार झाल्यावर पूर्व महापालिका तशी नोंद करून घेत असे मात्र नेहरू अभियानांतर्गत घरकुल योजना राबवण्याचा निर्र्णय झाल्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून हस्तांतरण बंद करण्यात आले आहे. तसेच आता राजीव गांधी आवास योजनेच्या निमित्ताने पुन्हा हस्तांतरण बंद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर आता एखाद्या झोपडीचा मालक मृत झाल्यास त्याच्या वारसांची नोंद लावण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो प्रकरणे सध्या पडून आहेत. कायदेशीरदृष्ट्या मात्र झोपडपट्टीवासीयांना हे अडचणीचे ठरत असून, महापालिकेने तातडीने किमान वारसांच्या नोंदी घ्याव्यात, अशी मागणी भाजपाचे चिटणीस उत्तमराव उगले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)