शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

आदिवासी, कातकरी लोकांनाशिधापत्रिका देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 19:00 IST

घोटी : शिधापत्रिका मिळत नसल्याने आदिवासी, कातकरीसह वाड्या-पाड्यातील वस्त्यावर राहणाऱ्या गरीब लाभार्थी कुटुंबांची रेशन धान्याअभावी उपवासमार होत असुन त्यांना शिधापत्रिका देण्यास तहसिल कार्यालयातुन टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेर्धात मंगळवारी (दि.२९) श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठिय्या अंदोलन सुरु करण्यात आले.

ठळक मुद्देघोटी : श्रमजीवी संघटनेचे तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

घोटी : शिधापत्रिका मिळत नसल्याने आदिवासी, कातकरीसह वाड्या-पाड्यातील वस्त्यावर राहणाऱ्या गरीब लाभार्थी कुटुंबांची रेशन धान्याअभावी उपवासमार होत असुन त्यांना शिधापत्रिका देण्यास तहसिल कार्यालयातुन टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेर्धात मंगळवारी (दि.२९) श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठिय्या अंदोलन सुरु करण्यात आले.कोरोना संसर्ग काळापासुन अद्यापपर्यंत शासनाने आदिवासी समाजाला केवळ खोटी आश्वासने देवून दिशाभुल करीत बोळवण केली आहे. रानमेवा व रानभाज्या खावुन आदिवासींनी कसे तरी दिवस काढले. मात्र अद्याप लाभार्थीना शिद्यापत्रिका मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला असुन जो पर्यंत शिधापत्रिका मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असे संघटनेच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना कळविण्यात आले.यापुर्वी सुमारे पाच हजार शिधापत्रिकाचे अर्ज दाखल केले. त्या पैकी दिड हजार लाभार्थीना शिधापत्रिका दिल्या. विभक्त, जिर्ण व नवीन कार्ड धारकांना अद्याप शिधापत्रिका मिळाल्या नाहीत. मंगळवारी आंदोलनाच्या दिवशी सुमारे दिड हजार लाभार्थीनीं नव्याने अर्ज दाखल केले असुन मागील लाभार्थीना शिधापत्रिका कधी मिळेल हा मोठा प्रश्न आहे.आदिवासींकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत शासन झोपेचे सोंग घेत असल्याने शासनाविरूद्ध घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. जो पर्यंत शिधापत्रिका मिळणार नाही तो पर्यंत तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहील अशी माहिती संघटनेचे राज्य सचिव विजय जाधव यांनी दिली.यावेळी श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव विजय जाधव, जिल्हा अध्यक्ष शाम लोंढे, ठाणे विभाग जिल्हा अध्यक्ष दशरथ भालके, तालुका सचिव सुनिल वाघ, तालुका अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा महिला अध्यक्ष निता गावंडा, तालुका सचिव शांताराम भगत, जिल्हा कातकरी समाज अध्यक्ष सुनिल वाघ, तालुका अध्यक्ष काळु निर्गुडे आदिसह शेकडो कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.ज्या लाभार्थीचे शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त आहेत, त्यापैकी ज्यांच्या पेपरची पुर्तता आहे, त्यांना कार्ड वितरीत केली जात आहेत. काही लाभार्थीचे पेपर अपुर्ण व कागदोपत्रात तृटी आहे त्यांना तसे कळविले आहे. या आंदोलकांपैकी सुमारे दिड हजार कार्ड वितरीत केले जातील. व काहींना टप्याटप्याने दिले जातील. यात कोणीही शिधेपत्रिकेपासुन व शासनाच्या धान्य वितरणापासुन वंचित रहाणार नाही.- परमेश्वर कासुळे, तहसिलदार. 

टॅग्स :StrikeसंपGovernmentसरकार