शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पाणी, चाऱ्याची उपलब्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:34 IST

सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसलेल्या काटवन परिसरात यंदा चांगल्या पर्जन्यमानामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. विराणे धरणही यावर्षी भरले. यामुळे परिसरातील शेतीबरोबरच गुराढोरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. डिसेंबर महिन्यात कोरडेठाक होणारे विराणे धरणात पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे परिसरातील पशुपक्षी व गुराढोरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

ठळक मुद्देकाटवन परिसर : दुष्काळाचे सावट झाले दूर; नदी-नाल्यांना पाणी

वडनेर : सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसलेल्या काटवन परिसरात यंदा चांगल्या पर्जन्यमानामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. विराणे धरणही यावर्षी भरले. यामुळे परिसरातील शेतीबरोबरच गुराढोरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. डिसेंबर महिन्यात कोरडेठाक होणारे विराणे धरणात पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे परिसरातील पशुपक्षी व गुराढोरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.कायमच दुष्काळाच्या छत्रछायेखाली असणारा परिसर आता समाधानकारक पावसाने हिरवागार होण्यास सुरुवात झाली आहे. परिसरातील काही ओढे-नाले अद्यापही वाहत आहेत. यामुळे पक्ष्यांच्या चिवचिवाट ऐकू येत आहे. धरणांमध्ये पांढºया शुभ्र बदकांचा थवा दिसून येत आहे. यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट टळणार अशी आशा सर्वांनाच आहे. याचाच परिणाम म्हणून दूध व्यवसायाला अच्छे दिन येण्याची आशा आता या परिसरातील जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाºया शेतकऱ्यांना आहे. सातत्याच्या दुष्काळामुळेकटवन परिसरात कायमच चारांचाईचा सामना करावा लागतो. परंतु यंदा काहीअंशी हा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. काटवन परिसराला गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत होते. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. मेंढपाळांना स्थलांतराची वेळ आली होती.

टॅग्स :Waterपाणी