शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

‘पर्यावरण चक्र’ ठरले आकर्षण :  ‘एक्सक्लेम’ प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:43 IST

मानवी अतिरेकामुळे बिघडत चाललेल्या नैसर्गिक चक्राचा अनुभव आता मानवाला येऊ लागला आहे. त्यामुळे हे बिघडलेले नैसर्गिक चक्र विनाश चक्र ठरू लागले आहे.

नाशिक : मानवी अतिरेकामुळे बिघडत चाललेल्या नैसर्गिक चक्राचा अनुभव आता मानवाला येऊ लागला आहे. त्यामुळे हे बिघडलेले नैसर्गिक चक्र विनाश चक्र ठरू लागले आहे. या चक्राला भेदून त्याचा समतोल साधण्यासाठी मानवाला आवश्यक ती पावले उचलावी लागणार आहेत, याकडे आयडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण चक्र’ची प्रतिकृती सादर करत लक्ष वेधले.  विद्यावर्धन ट्रस्ट संचलित इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन इन्व्हायर्मेंट (आयडिया) महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘एक्सक्लेम’ हे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकात भरविण्यात आले आहे.पर्यावरणचक्र प्रतिकृतीचे आकर्षणप्रदर्शनात महाविद्यालयाचे विद्यार्थी यकीन अजय किनगर, यश सेठी, स्टीफन, फर्नांडिस, विग्नेश गोपीनाथ, मयूर देवरे यांनी राष्टÑीय पारितोषिक प्राप्त ‘पर्यावरण चक्र’ची प्रतिकृती सादर केली. ही प्रतिकृती प्रदर्शनाची आकर्षण ठरली. या प्रतिकृतीत पहिले चक्र अग्नी, दुसरे चक्र जल, तिसरे पृथ्वी, चौथे वायू आणि पाचवे आकाश दर्शविते. ही सर्व चक्रे क्रमाने ३६० अंशांत संयोग होऊन फिरतात आणि अठराशे संयोग तयार होऊन अर्थ बदलतो. ध्वनिप्रदूषण, वायू प्रदूषणाची जाणीव करून देते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानNashikनाशिक