शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

आदिवासी संस्थेच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:10 IST

राज्यातील ९३८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य आदिवासी विकास सहकारी संस्था संघर्ष समिती व प्रहारच्या शिष्टमंडळाला दिले.

ठळक मुद्देबच्चू कडू : प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन

दिंडोरी : राज्यातील ९३८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यमंत्रीबच्चू कडू यांनी राज्य आदिवासी विकास सहकारी संस्था संघर्ष समिती व प्रहारच्या शिष्टमंडळाला दिले.शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्यासह विविध मागण्यांसाठी शिष्टमंडळाने राज्यमंत्री कडू यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी राज्यातील सहकारी संस्थांची माहिती घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कडू यांनी दिल्याची माहिती संघर्ष समितीचे सदू गावित व प्रहार जनशक्ती पक्षाचे दिंडोरी तालुकाप्रमुख सुकदेव खुर्दळ यांनी दिली.राज्य शासनाने २००६-०७ मध्ये अल्पभूधारक शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी केली होती, मात्र त्यावेळी ती झाली नव्हती. कर्जमाफी व्हावी म्हणून २००८ पासून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच नुकत्याच करण्यात आलेल्या सन २०१९ च्या कर्जमाफी योजनेचाही लाभ शेतकºयांना झाला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी संस्था संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास बोरसे, नारायण तुंगार, विठोबा जाधव, रमेश झिरवाळ, तुकाराम महाले, सुदाम तुंगार, रतन गायकवाड, प्रकाश महाले आदी उपस्थित होते.

टॅग्स :ministerमंत्रीBachhu Kaduबच्चू कडू