शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

अत्रे यांच्या परखड विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:32 IST

आचार्य प्र. के. अत्रे यांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता अत्यंत परखडपणे भाषण आणि लेखन केले. त्यांच्या विचारांची आजच्या काळात अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.

ठळक मुद्देमधुकर भावेसावानाच्या वतीने ‘अत्रे कट्टा’चा शुभारंभ

नाशिक : आचार्य प्र. के. अत्रे यांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता अत्यंत परखडपणे भाषण आणि लेखन केले. त्यांच्या विचारांची आजच्या काळात अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त ‘अत्रे कट्टा’च्या शुभारंभप्रसंगी भावे बोलत होते. रविवारी (दि. १२) सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना भावे म्हणाले की, आजच्या काळातील कोणताही राजकीय नेता आचार्य अत्रे यांची उंची गाठू शकत नाही. अत्यंत उत्तुंग असे व्यक्तिमत्त्व होते. कुणाच्याही चांगल्या कामाची ते मोठ्या मनाने स्तुती करत, परंतु त्याच व्यक्तीने एखादी चूक केली असे वाटले तर त्यावर कठोरपणे टीकाही करीत, मग ती व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असो, त्याची तमा आचार्य अत्रे बाळगत नसत असे सांगून भावे यांनी आचार्य अत्रे यांच्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच ‘अत्रे कट्टा’ या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यासपीठावर अनिरुद्ध जोशी, डॉ. धर्माजी बोडके, नरेश कोठेकर, विसुभाऊ बापट, नानासाहेब बोरस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कोठे यांनीही आचार्य अत्रे यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबानी जोशी यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी गोडबोले यांनी केले.विडंबन संगीत ‘एकच प्याला’चे अभिवाचनआचार्य अत्रे कट्टा शुभारंभानिमित्त अत्रे लिखित विडंबन संगीत ‘एकच प्याला’ या नाटकाचे अभिवाचन करण्यात आले. यात कवी विसुभाऊ बापट, उमा बापट, शिबानी जोशी, नरेश कोठेकर व उमेश घळसासी यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक