शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वसाका सुरू होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 16:26 IST

पाळे खुर्द : वसाका प्रशासनाने कारखाना चालू करण्यास चालू करण्यासाठी बॉयलर अग्निप्रदीपण कार्यक्र म घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर केला असून लवकरच कारखाना गळीतासाठी सज्ज होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देवसाका बंद पडल्याने इतरत्र ऊस देणे जिकरीचे झाले होते.

पाळे खुर्द : वसाका प्रशासनाने कारखाना चालू करण्यास चालू करण्यासाठी बॉयलर अग्निप्रदीपण कार्यक्र म घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर केला असून लवकरच कारखाना गळीतासाठी सज्ज होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. लवकरच कारखान्यांनी ऊस तोडणी हंगाम सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांंकडून भावना व्यक्त होत आहे. गेल्या वर्षापासून कारखाना बंद असल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचे सूर होते. कारण वसाका हा कसमादे पट्ट्यातील एक मोठा महत्वाचा घटक शेतकºयांकरता असल्याने तो सुरू झाल्याने आनंदाची गोष्ट व्यक्त होत आहे. आज पर्यंत वसाका सुरळीत न चालल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. कुठल्याही परिस्थिती हंगाम पूर्ण करून शेतकºयांना दिलासा देण्याची काम वसाका प्रशासनाने करावी त्याचप्रमाणे शेतकºयांसाठी काही सुविधा उपलब्ध करून द्याव्या शेतकरीवर्ग नेहमीच वसाका पाठीशी राहण्यासाठी अिग्रम असल्याचे शेतकरी वर्गाकडून शेवटी सांगण्यात आले.वसाका सुरळीत सुरू होता हंगाम पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल होत होती परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी कामगारांचे राजकारण करून कारखाना बंद पाडला व प्रवेश बंद करून गाळप झालेली साखर सुध्दा विक्र ी होऊ दिली नाही व तो संपूर्ण साखर कारखाना जिल्हा अधिकारी यांचेकडे सुपूर्द केला गेल्याने शेतकर्यांची बिल आदा करता आले नाही.- विलास मुरलीधर पाटील, शेतकरी, पाळे खुर्द.कासमादे हे प्रचंड उसाचे आगार होते परंतु वसाका बंद झाल्याने शेतकर्यांचा हिरमोड होऊन ऊस पीक मोडून इतरत्र पिकांची दिशा घ्यावी लागली त्यामुळे हक्काचे ठिकाण असलेले ऊस पिक गेल्याने शेतकर्यांना मोठी आर्थिक हनी सोसावी लागली कारण वसाका बंद पडल्याने इतरत्र ऊस देणे जिकरीचे झाले होते. आता कार्य क्षेत्रातच कारखाना असल्याने शेतकºयांना ऊस लागवड करून कारखान्यास ऊस देणे सोपस्कर होईल तसेच कळवण तालुक्यातील शेतकºयांचे मागील वर्षीचे २००० रु पये प्रमाणे पेमेंट मिळाले असून उर्वरित ३२५ रु पये पेमेंट करखान्याकडे थकीत आहे ते लवकरात लवकर अदा करून शेतकर्यांना दसरा, दिवाळी साजरी करता येणार आहे.किरण वसंत पाटील, शेतकरी, पाळे खुर्द.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkalwan-acकळवण