शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:18 IST

नाशिक : शहर आणि तालुक्याचा परिसर मुख्यत्वे पश्चिम वनविभाच्या अखत्यारितीत येतो. दारणाकाठावर सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. पश्चिम वनविभागाने बिबटे जेरबंद करण्यासाठी अन्य शहरांमधून पिंजऱ्यांची जमवाजमव केली असली तरी पुरेशी साधनसामुग्रीच्या अभावामुळे प्रत्यक्षरीत्या घटनास्थळावर वनअधिकारी व कर्मचाºयांची तारांबळ उडून दमछाक होत आहे.

ठळक मुद्देपश्चिम वनविभाग : विहिरीतील वन्यजीव ‘रेस्क्यू’ करताना तारांबळ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहर आणि तालुक्याचा परिसर मुख्यत्वे पश्चिम वनविभाच्या अखत्यारितीत येतो. दारणाकाठावर सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. पश्चिम वनविभागाने बिबटे जेरबंद करण्यासाठी अन्य शहरांमधून पिंजऱ्यांची जमवाजमव केली असली तरी पुरेशी साधनसामुग्रीच्या अभावामुळे प्रत्यक्षरीत्या घटनास्थळावर वनअधिकारी व कर्मचाºयांची तारांबळ उडून दमछाक होत आहे.पश्चिम वनविभागाकडे बिबट्यासारख्या वन्यजिवांच्या रेस्क्यूकरिता साधनसामुग्री नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. चाडेगाव शिवारात आठवड्यापूर्वी धोकादायक विहिरीत पडलेला बिबट्या रेस्क्यू करण्याचे आव्हान कौशल्यपूर्ण पद्धतीने अपुºया व अयोग्य साधनसामुग्रीच्या बळावर वन अधिकारी व कर्मचाºयांनी लिलयापणे पेलले; मात्र यावेळी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यास स्वत:लाही सुरक्षित ठेवताना मोठी कसरत कर्मचाºयांना करावी लागली. वनविभागाकडे विहिरीत कोसळलेले वन्यजीव बाहेर काढण्यासाठी कमी वजनाचा लहान पिंजराच अद्याप उपलब्ध नाही. यामुळे मोठा जड पिंजरा कर्मचाºयांना वापरात आणावा लागतो. औषधोपचार पिंजºयाअभावी हेळसांडपश्चिम वनविभागाच्या हद्दीत बिबटे, वानर, तरस, हरीण, माकड, गिधाड यांसारख्या वन्यजिवांचा वावर अधिक आहे. हद्दीतून राष्टÑीय व राज्य महामार्ग, रेल्वेमार्ग जात असल्यामुळे अनेकदा अपघातात वन्यजीव मृत्युमुखी पडतात, जखमी होतात. अशावेळी या वन्यजिवांच्या जखमांचा दाह थांबविताना औषधोपचार करणेदेखील मोठे ‘दिव्य’ ठरते. कारण वनविभागाकडे त्या पद्धतीची रचना असलेला विशिष्ट ‘औषधोपचार पिंजरा’च उपलब्ध नाही. अद्ययावत सामुग्रीची उणीवबिबट्यासारख्या वन्यजिवाला भुलीचे औषध देण्यासाठी वापरली जाणारी नाशिक परिक्षेत्राची ‘ट्रॅन्क्युलाइज गन’देखील नादुरुस्त झाली आहे. तसेच पश्चिम वनविभागातील आठ वनपरिक्षेत्र आणि त्यांचे मिळून ३५ ते ३८ वनपरिमंडळ आहेत. एवढे मोठे क्षेत्र असताना केवळ नाशिक, सिन्नर या दोन परिक्षेत्रांकडेच स्वतंत्र ‘ट्रॅन्क्युलाइज गन’ आहे. गस्तीसाठी वाहनेही अपुरी आहेत. प्रत्येक परिक्षेत्राकरिता केवळ एक गस्तीवाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे कर्मचाºयांना गस्त करताना तारेवरची कसरत करावी लागते.

टॅग्स :agricultureशेतीforestजंगल