शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:39 IST

नाशिक शहराला मुकणे धरणाचे पाणी मिळूनदेखील पाणी पळवा पळवीमुळे प्रभाग क्रमांक ३० मध्ये अद्यापही कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

इंदिरानगर : नाशिक शहराला मुकणे धरणाचे पाणी मिळूनदेखील पाणी पळवा पळवीमुळे प्रभाग क्रमांक ३० मध्ये अद्यापही कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.शहरास पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणातील पाणी ३१ जुलैपर्यंत शहरास पुरविण्यात येणार असून, तसे नियोजनही करण्यात आले आहे. असे असतानाही गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही नासर्डी ते पाथर्डी या परिसराला सुमारे वीस वर्षांपासून नेहमीच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याची महापालिकेने दखल घेत सुमारे दोन वर्षांपूर्वी मुकणे धरणापासून थेट जलवाहिनी टाकण्यास कामास सुरुवात करून कोट्यवधी रुपये खर्च केले. सदरचे काम पूर्ण झाल्याने नासर्डी ते पाथर्डी परिसराचा पाणीप्रश्न सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे मुकणे धरणाचे पाणी सुरू होऊनही पाणीटंचाई अद्याप कायम आहे. परिस्थिती  ‘जैसे थे’च असल्याने काही ठिकाणी नागरिकांनी स्वखर्चाचे टँकरद्वारे पाणीपुरवठा करून घ्यावा लागत आहे. त्यामुळे मुकणे धरणाचे पाणीपुरवठा सुरू होऊ नियोजनाअभावी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पाणीपुरवठा विभागाने नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.कमी दाबाने पाणीपुरवठाज्या वेळेस प्रभाग क्रमांक ३० मधील परिसरात पाणी सोडण्यात येते, त्याच वेळेस प्रभात १६ व २३ मध्ये पाणी सोडण्यात येत असल्याने ते पाणी सरळ खाली प्रभाग १६ व २३ मध्ये निघून जाते. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३०मधील राणेनगर, राजीवनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, श्रद्धाविहार कॉलनी यांसह परिसरात अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीटंचाई