शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी येथे पाइपलाइन फुटल्याने कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:29 IST

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू जलकुंभापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे जलवाहिनी फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर जामनदी-पात्रात आहे. तेथून जलकुंभापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. येथे रयत शिक्षण संस्थेच्या संत हरिबाबा विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या कामास प्रारंभ झाला आहे. इमारतीसाठी पाया खोदत असताना पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीला धक्का लागून ती फुटली. जलवाहिनी फुटल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सदर जलवाहिनी बऱ्याच वर्षांपूर्वीची व सिमेंट पाइप असल्याने त्या साइजचा पाइप मिळणे अवघड झाले आहे. तसेच आता या जागेवर इमारत बांधकाम होणार असून, भविष्यात गळती झाल्यास गळती काढणे अवघड जाणार असल्याने ग्रामपंचायतीने जलवाहिनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजून दोन दिवस पांगरीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जलवाहिनीचे तातडीने स्थलांतर करून पाणीटंचाई दूर करण्याची मागणी प्रकाश पांगारकर, सुनील निरगुडे, युनुस कादरी, सुनील पेखळे, राजू निखाडे आदींसह ग्रामस्थ व महिलावर्गाने केली आहे.भविष्यात जलवाहिनी फुटू नये त्याकरिता मोकळ्या जागेवरून जलवाहिनी स्थलांतर करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच काम पूर्ण होऊन लवकरात लवकर ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- ज्ञानेश्वर पांगारकर,सरपंच, पांगरी------------------------सुमारे ३५ वर्षांपूर्वीची जलवाहिनी असल्याने त्याचे साहित्य मिळणे अवघड झाल्याने नवीन चार इंच व सहा केजी जलवाहिनी टाकत आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. तोपर्यंत ग्रामस्थांनी सहकार्य करावे.- पी. आर. बोरसे, ग्रामविकास अधिकारी, पांगरी.