शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
3
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
4
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
5
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
6
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
7
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
8
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
9
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
10
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
11
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
12
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
13
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
14
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
15
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
16
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
17
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
18
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
19
BIGG BOSS 19 House: असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
20
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल

ज्ञानाबरोबर कलाही आवश्यक

By admin | Updated: September 30, 2016 22:55 IST

किशोर गोसावी : वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

काकासाहेबनगर : ज्ञान हे बाहेरून आत येते, तर कला ही आतून बाहेर येते. कलेने आयुष्य समृद्ध होते, म्हणून कलेची कास आपण धरली पाहिजे. यासाठी वाचनाची गोडी वाढली पाहिजे. वाचनातून माणूस वाचायला शिकले पाहिजे तरच दर्जेदार साहित्याची निर्मिती होईल, असे मत कवी किशोर गोसावी यांनी व्यक्त केले.काकासाहेबनगर येथील के. के. वाघ महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ‘जगण्यात कलेचं महत्त्व!’ या विषयावर बोलताना गोसावी यांनी आपल्या आशयधन कवितांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एस. शिरसाठ होते. याप्रसंगी शिरसाठ म्हणाले की, मानवी सुख भौतिक सुखावर अवलंबून नसून ते मानसिक सुखावर असते. हे सुख साहित्यातून मिळते. विद्यार्थ्यांनी साहित्य क्षेत्रात नाव कमवावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक प्रा. महेश होळकर यांनी केले. सूत्रसंचालन मालती ढिकले यांनी केले. आभार भारती शिंदे यांनी मानले. यावेळी योगेश शेळके, स्मिता बनकर, विक्र म जाधव, तुषार बागुल, मनोहर गायकवाड, सविता सावंत, मेघा रायते, मुक्ता मेधने, एजाज शेख, ज्ञानेश्वर गवळी, रेणुका चौधरी, श्रद्धा फिरके आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)