शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

दीड हजार एकर क्षेत्र ओलिताखाली

By admin | Updated: September 6, 2016 00:43 IST

लोकवर्गणीतून काम : हरणबारी उजव्या कालव्याच्या खोलीकरणाचा परिणाम

जायखेडा : सोमपूर गावाजवळ हरणबारी उजव्या कालव्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने सहा गावातील दीड हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक डॉ. तुषार शेवाळे व सोमपूर येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हे काम पूर्णत्वास आणले आहे. या कालव्याच्या कामामुळे दुष्काळावर काही प्रमाणात मात करता येणार आहे. हा कालवा पूरपाण्याने भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. या कालव्याचे जलपूजन सोमपूर येथे डॉ. तुषार शेवाळे व शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भरत कापडणीस, महेंद्र भामरे, संजय भामरे, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. कांतीलाल देवरे, सुरेश महाजन, डॉ. नवलसिंग खैरनार आदिंसह मान्यवर उपस्थित होते.उन्हाळ्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन डॉ. तुषार शेवाळे यांनी कसमादेत जलसमृद्धी अभियान राबविले होते. यावेळी हा कालवा कोरण्यासाठी त्यानी मोफत पोकल्यान यंत्र उपलब्ध करून दिले. तर सोमपुर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून यासाठी डिझेलची व्यवस्था केली होती. (वार्ताहर)