शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
3
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
4
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
5
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
6
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
7
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
8
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
10
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
11
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
12
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
13
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
14
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
17
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
18
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 

नाशिक जिल्ह्यात वाळूतस्करीला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:23 IST

नाशिक जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळूंचे ठिय्ये गेल्या तीन वर्षांपासून लिलावाविना पडून असून, सरकारच्या नवीन वाळू धोरणातील जाचक अटी, शर्तींमुळे ठिय्या घेण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याने प्रशासनावर फेर लिलावाची वेळ येत आहे. सरकारी ठेका घेण्यापेक्षा गावकºयांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू चोरीवरच तस्करांचा अधिक भर

ठळक मुद्देनद्यांना पूर : पावसाळ्यामुळे बांधकामे बंदवाळूचोरीच्या घटनांमध्येही कमालीची घट

नाशिक : पावसाळ्यामुळे बंद पडलेली बांधकामे व नद्यांना आलेल्या पुरामुळे नाशिक जिल्ह्यात चोरी, छुप्या पद्धतीने दररोज केल्या जाणाऱ्या वाळूतस्करीला आपोआपच चाप बसला असून, गेल्या महिन्यात यासंदर्भात वाळूचोरीच्या घटनांमध्येही कमालीची घट झाली आहे.नाशिक जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळूंचे ठिय्ये गेल्या तीन वर्षांपासून लिलावाविना पडून असून, सरकारच्या नवीन वाळू धोरणातील जाचक अटी, शर्तींमुळे ठिय्या घेण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याने प्रशासनावर फेर लिलावाची वेळ येत आहे. सरकारी ठेका घेण्यापेक्षा गावकºयांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू चोरीवरच तस्करांचा अधिक भर असून, निर्माण झालेल्या वाळूच्या टंचाईमुळे गेल्या दोन वर्षांपासून वाळूचे ब्रासमागील दर दुपटीने वाढले आहेत. सध्या आठ ते नऊ हजार रुपये प्रती ब्रास असा वाळूचा दर आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी वाळू ठिय्यांमध्ये आता वाळूच शिल्लक नसल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण, महसूल विभागाने दिला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राची वाळूची गरज पूर्ण करण्यासाठी जळगाव, नंदुरबार, सारंगखेडा, कोपरगाव या भागातून तस्करी करून वाळू आणली जात आहे. नाशिकबरोबरच लगतच्या ठाणे व नवी मुंबईतदेखील ही वाळू पाठविली जात असून, नाशिक शहरात दररोज २०० ते २५० वाळूचे ट्रक चोरी, छुप्या मार्गाने रवाना होत असल्याची आकडेवारी आहे. त्यातून शासनाचे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात असून यामागे वाळूतस्कर, पोलीस व महसूल खात्याची भ्रष्ट साखळी कार्यरत आहे. वाळू तस्करांकडून महिन्याकाठी ‘हप्ते’ बांधून घेतल्यामुळे ठिय्यांतून यंत्राच्या सहाय्याने वारेमाप वाळू उपसा करण्यात आला. मात्र जुलै महिन्यापासून पावसाचे आगमन सुरू झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून, धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने उपसा करण्यात येणारे वाळू ठिय्ये पाण्याखाली गेले आहेत. अशातच पावसाळ्यामुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद करण्यात आल्यामुळेही वाळूची मागणी घटली, परिणामी वाळूतस्करांना आपोआपच चाप बसला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक