शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

दोनशे वन हक्क दाव्यांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:31 IST

किसान सभेने गेल्या आठवड्यात मंत्रालयावर काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वन हक्क कायद्यान्वये दाखल असलेल्या प्रकरणांवर शुक्रवारच्या जिल्हास्तरीय बैठकीत चर्चा करून सुमारे २०० दाव्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

नाशिक : किसान सभेने गेल्या आठवड्यात मंत्रालयावर काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वन हक्क कायद्यान्वये दाखल असलेल्या प्रकरणांवर शुक्रवारच्या जिल्हास्तरीय बैठकीत चर्चा करून सुमारे २०० दाव्यांना मंजुरी देण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वन हक्क दाव्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यात जिल्हास्तरीय समितीकडे अपिलाने १९,२०८ दावे दाखल करण्यात आले होते. त्यातील १४३ प्रकरणे मान्य करण्यात येऊन उर्वरित ११,७४२ प्रकरणे उप विभागीय अधिकाऱ्यांकडे फेरचौकशीला पाठविण्यात आले व त्यातील ९,०२५ प्रकरणांची फेरचौकशी होऊन ते पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आले. २,७८९ प्रकरणांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता समितीकडे ३,२६१ व उपविभागीय समितीकडे ४,३१५ दावे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग