शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

अन्नसुरक्षा मानकांबाबत सूचना पाठविण्याचे आवाहन

By admin | Updated: September 26, 2015 22:37 IST

अन्नसुरक्षा मानकांबाबत सूचना पाठविण्याचे आवाहन

नाशिक : अन्नसुरक्षा मानके कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र शासन तयार झाले असून, त्यासाठी सूचना आणि हरकती महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.केंद्र शासनाने अन्न व सुरक्षा मानके कायदा केला असून, त्याची महाराष्ट्र शासनाकडून अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, नियमांचे पालन करताना अनेक अडचणी निर्माण होत असून, त्यामुळे महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन व्यावसायिकांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्याची दखल घेऊन शासनाने कायद्यात सुधारणा करण्यासाठी हरकती आणि सूचना मागविल्या असून, त्या महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज चेंबरचे कार्यालय, २०१ सारडा संकुल, महात्मा गांधी पथ, नाशिक येथे पाठविण्याचे आवाहन वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा व विलास शिरोरे केले आहे.