शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

 नांदगाव तालुक्यातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:35 IST

नांदगाव: रस्ते बांधकामासाठी पाझर तलाव, गाव-तळयांमधून राष्ट्रीय महामार्ग बांधकामासाठी लागणारे गौण खनिजे काढून वापरल्यास शासनाचा मोठा आर्थिक भार कमी होणार असून बंधारे तलाव, नदी-नाले यांची खोली वाढून जलसंवर्धनाची कामेही होणार आहेत. जलपुर्नभरण झाल्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणे शक्य होणार आहे. म्हणून संबधित बांधकाम यंत्रणा ,कंत्राटदार, महसूल अधिकारी, गटविकास अधिकारी यांना संदर्भीय आदेश देण्यात यावे अशी विनंती जि.प.सदस्या अश्विनी आहेर यांनी जिल्हाधिकारी नासिक यांना केली.

नांदगाव:रस्ते बांधकामासाठी पाझर तलाव, गाव-तळयांमधून राष्ट्रीय महामार्ग बांधकामासाठी लागणारे गौण खनिजे काढून वापरल्यास शासनाचा मोठा आर्थिक भार कमी होणार असून बंधारे तलाव, नदी-नाले यांची खोली वाढून जलसंवर्धनाची कामेही होणार आहेत. जलपुर्नभरण झाल्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणे शक्य होणार आहे. म्हणून संबधित बांधकाम यंत्रणा ,कंत्राटदार, महसूल अधिकारी, गटविकास अधिकारी यांना संदर्भीय आदेश देण्यात यावे अशी विनंती जि.प.सदस्या अश्विनी आहेर यांनी जिल्हाधिकारी नासिक यांना केली.तालुक्यातून जाणाº्या राष्ट्रीय मार्गाचे काँक्र ीटीकरण डांबरीकरण वगैरे कामांना सुरवात होत असून त्यासाठी लागणारे गौण खिनजे उपरोल्लिखित मागणीनुसार वापरावी तसे झाले तर ते शेतकरी हिताचे ठरेल. तालुक्यात चांदवड-मनमाड-नांदगाव-जळगाव या महामार्ग क्र मांक ७५३चेकाम सुरू होत आहे. या रस्ता बांधकामासाठी मुरूम, माती, इत्यादी गौण खनिजांची गरज भासणार आहे .जळगाव बु,पिंपरखेड, परधाडी शिवार,न्यायडोंगरी,इ. महसुली गावातून हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. अशी माहिती अिश्वनी आहेर यांनी दिली. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना तालुक्याचे माजी आमदार अनिल आहेर, उदय पवार, हरेश्वर सुर्वे, योगेश वाघ,नवनाथ बोरसे इत्यादी उपस्थित होते.