शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

एन्झोकेमने पटकावला ‘अटल करंडक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:28 IST

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा येवला यांच्या वतीने आयोजित काव्यस्पर्धेत एन्झोकेम विद्यालयाने सहभागी होत भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी करंडक पटकावला आहे.

येवला : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा येवला यांच्या वतीने आयोजित काव्यस्पर्धेत एन्झोकेम विद्यालयाने सहभागी होत भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी करंडक पटकावला आहे.२९ डिसेंबर रोजी दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत एन्झोकेम विद्यालयाची विद्यार्थिनी प्रतिमा खोकले हिने कवी कुसुमाग्रज पुरस्कार मिळवला. सत्यम सुरवाडे (एमएसजीएस विद्यालय, अंदरसूल) द्वितीय, तर निकिता ठोंबरे (जय जनार्दन विद्यालय, सावरगाव) हिने तृतीय क्रमांक मिळवला. स्वामी मुक्तानंद विद्यालयाची संपदा शहारे हिने कवी बाबूराव बागुल पुरस्कार मिळवला. कल्याणी पुंड (जनता विद्यालय, येवाला) द्वितीय, तर जान्हवी विटनोर (एन्झोकेम विद्यालय) तृतीय क्रमांक मिळवला. मोठ्या व छोट्या गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल एन्झोकेम विद्यालय भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी करंडकाचा मानकरी ठरले. हे पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी शकुंतला कानडे, कवी लक्ष्मण महाडिक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य दत्ता महाले, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष विक्र म गायकवाड, अध्यक्ष सूर्यकांत सस्कर, प्रा.भाऊसाहेब गमे, बाळासाहेब हिरे, बाळासाहेब सोमासे, अरु ण भावसार, सुवर्णा चव्हाण, प्रा. शरद पाडवी, शंकर अहिरे, वनिता वाघ, आणि रंजना चौधरी, दत्तकुमार उटावळे, बाळासाहेब हिरे उपस्थित होते.

यांचा झाला सन्मानकाव्य स्पर्धेनंतर झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात शिक्षिका वनिता वाघ व रंजना चौधरी तसेच विद्यार्थी शुभम शिंदे, डॉ. महेश्वर तगारे यांचा त्यांनी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे सुवर्णपदक मिळविले म्हणून तर राज्य नाट्य स्पर्धेत येवल्यातून प्रथम सहभाग घेतला म्हणून शंकर अहिरे, प्रा. शरद पाडवी यांचा सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणcultureसांस्कृतिक