शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

मृग नक्षत्र कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:39 IST

सायखेडा : जून मिहन्यात पावसाळा सुरू झाला की मृग नक्षत्र मध्ये जोरदार पाऊस पडायचा आण िशेतीकामाना वेग यायचा, मिरगाचा पाऊस शेतात बरकत आणतो, धनधान्य जोरात पिकत असे म्हणायचे मात्र मागील काही वर्षांपासून जून मिहन्यात पावसाचा थेंब पडत नाही दमदार पावसाची सुरवात करणारे मृग नक्षत्र कोरडेठाक पडायला लागल्याने भीषण दुष्काळ पडायला लागला,

ठळक मुद्देबळीराज्याच्या निरभ्र आकाशाकडे नजरा

सायखेडा : जून मिहन्यात पावसाळा सुरू झाला की मृग नक्षत्र मध्ये जोरदार पाऊस पडायचा आण िशेतीकामाना वेग यायचा, मिरगाचा पाऊस शेतात बरकत आणतो, धनधान्य जोरात पिकत असे म्हणायचे मात्र मागील काही वर्षांपासून जून मिहन्यात पावसाचा थेंब पडत नाही दमदार पावसाची सुरवात करणारे मृग नक्षत्र कोरडेठाक पडायला लागल्याने भीषण दुष्काळ पडायला लागला,दोन वर्षे पाऊस पडला नाही, तळे भरले नाही, ओहळ पाण्याने भरले नाही, विहिरींना पाणी आले नाही, भीषण दुष्काळ पडला त्यामुळे यंदा जानेवारी मिहन्यात येणार्या मृग नक्षत्राकडे सर्व शेतकर्यांच्या नजरा खिळल्या,आकाशात काळे ढग दाटून येऊ लागले, मात्र सोसाट्याचा वारा सुटला आण िदाटून येणारे ढग वाहून गेले, पाण्याचा एक थेंब देखील पडला नाहीजून मिहना अर्धा संपून गेला आहे मात्र पावसाने पाठ फिरवली असल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे, येणारे प्रत्येक वर्ष असेच जायला लागले तर कुटुंब कसे चालवावे, दरवर्षी खर्च करण्यासाठी पैसे कुठून उपलब्द करावे, जनावरांना चारा कसा उपलब्द करावा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा , मुलांचे शिक्षण, विवाह, गरजेच्या वस्तू खरेदी करतांना पैसा कसा उपलब्द करावा अशा अनेक समस्या निर्माण होत असल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहेअनेक भागात मान्सून पूर्व पाऊस पडला मात्र काही भागात केवळ पावसाळा सुरू झाल्याची चाहूल लागली इतकाच रिमझिम पाऊस पडला तर काही ठिकाणी आध्याप पावसाचे आगमन झाले नाही त्यामुळे जून मिहना संपत आला असला तरी उन्हाळा मात्र कडक आहे, दुष्काळ जैसा थे असल्याने अनेक नागरी समस्या निर्माण होत आहेजून मिहन्यात सोयाबीन,मका बाजरी,यासारख्या पिकांची पेरणी केली जात असते तर टमाटे ,कोबी फ्लॉवर, भाजीपाला यासारख्या नगदी पिकांची लागवड करून पिके शेतात उभी राहतात, जून मिहन्यात शेतात पीक उभे राहिले तर चार मिहन्यात पीक घेऊन नवीन पीक पुन्हा शेतात उभे केले जाते ,मात्र दोन वर्षांपासून कोणतेच पीक जून मिहन्यात घेता येत नसल्याने पुढील पीक घेतांना पाणी कमी पडते, भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे मोठी कसरत करावी लागते त्यामुळे जून मिहन्यात जोरदार पाऊस पडून शेतात पिके उभी रहावी अशी अपेक्षा शेतकर्यांची असते, मात्र काही वर्षांपासून पाऊस पडत नसल्याने वर्षाचे नियोजन बिघडत आहेचौकटजून मिहन्यात पावसाळा सुरू होतो रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चार्याचा प्रश्न, गंभीर झाला आहे, पाऊस पडत नसल्याने पीक घेता येत नाही , उशिरा पाऊस पडला तर पिकांचे नियोजण करता येत नाही आज जवळपास २० दिवस पाऊस उशिरा झाला आहेरामदास खालकरशेतकरी औरंगपूर.