शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मृग नक्षत्र कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:39 IST

सायखेडा : जून मिहन्यात पावसाळा सुरू झाला की मृग नक्षत्र मध्ये जोरदार पाऊस पडायचा आण िशेतीकामाना वेग यायचा, मिरगाचा पाऊस शेतात बरकत आणतो, धनधान्य जोरात पिकत असे म्हणायचे मात्र मागील काही वर्षांपासून जून मिहन्यात पावसाचा थेंब पडत नाही दमदार पावसाची सुरवात करणारे मृग नक्षत्र कोरडेठाक पडायला लागल्याने भीषण दुष्काळ पडायला लागला,

ठळक मुद्देबळीराज्याच्या निरभ्र आकाशाकडे नजरा

सायखेडा : जून मिहन्यात पावसाळा सुरू झाला की मृग नक्षत्र मध्ये जोरदार पाऊस पडायचा आण िशेतीकामाना वेग यायचा, मिरगाचा पाऊस शेतात बरकत आणतो, धनधान्य जोरात पिकत असे म्हणायचे मात्र मागील काही वर्षांपासून जून मिहन्यात पावसाचा थेंब पडत नाही दमदार पावसाची सुरवात करणारे मृग नक्षत्र कोरडेठाक पडायला लागल्याने भीषण दुष्काळ पडायला लागला,दोन वर्षे पाऊस पडला नाही, तळे भरले नाही, ओहळ पाण्याने भरले नाही, विहिरींना पाणी आले नाही, भीषण दुष्काळ पडला त्यामुळे यंदा जानेवारी मिहन्यात येणार्या मृग नक्षत्राकडे सर्व शेतकर्यांच्या नजरा खिळल्या,आकाशात काळे ढग दाटून येऊ लागले, मात्र सोसाट्याचा वारा सुटला आण िदाटून येणारे ढग वाहून गेले, पाण्याचा एक थेंब देखील पडला नाहीजून मिहना अर्धा संपून गेला आहे मात्र पावसाने पाठ फिरवली असल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे, येणारे प्रत्येक वर्ष असेच जायला लागले तर कुटुंब कसे चालवावे, दरवर्षी खर्च करण्यासाठी पैसे कुठून उपलब्द करावे, जनावरांना चारा कसा उपलब्द करावा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा , मुलांचे शिक्षण, विवाह, गरजेच्या वस्तू खरेदी करतांना पैसा कसा उपलब्द करावा अशा अनेक समस्या निर्माण होत असल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहेअनेक भागात मान्सून पूर्व पाऊस पडला मात्र काही भागात केवळ पावसाळा सुरू झाल्याची चाहूल लागली इतकाच रिमझिम पाऊस पडला तर काही ठिकाणी आध्याप पावसाचे आगमन झाले नाही त्यामुळे जून मिहना संपत आला असला तरी उन्हाळा मात्र कडक आहे, दुष्काळ जैसा थे असल्याने अनेक नागरी समस्या निर्माण होत आहेजून मिहन्यात सोयाबीन,मका बाजरी,यासारख्या पिकांची पेरणी केली जात असते तर टमाटे ,कोबी फ्लॉवर, भाजीपाला यासारख्या नगदी पिकांची लागवड करून पिके शेतात उभी राहतात, जून मिहन्यात शेतात पीक उभे राहिले तर चार मिहन्यात पीक घेऊन नवीन पीक पुन्हा शेतात उभे केले जाते ,मात्र दोन वर्षांपासून कोणतेच पीक जून मिहन्यात घेता येत नसल्याने पुढील पीक घेतांना पाणी कमी पडते, भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे मोठी कसरत करावी लागते त्यामुळे जून मिहन्यात जोरदार पाऊस पडून शेतात पिके उभी रहावी अशी अपेक्षा शेतकर्यांची असते, मात्र काही वर्षांपासून पाऊस पडत नसल्याने वर्षाचे नियोजन बिघडत आहेचौकटजून मिहन्यात पावसाळा सुरू होतो रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चार्याचा प्रश्न, गंभीर झाला आहे, पाऊस पडत नसल्याने पीक घेता येत नाही , उशिरा पाऊस पडला तर पिकांचे नियोजण करता येत नाही आज जवळपास २० दिवस पाऊस उशिरा झाला आहेरामदास खालकरशेतकरी औरंगपूर.