शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

‘आंबेडकरी विचारसरणीचा विसर’

By admin | Updated: October 4, 2015 22:33 IST

‘आंबेडकरी विचारसरणीचा विसर’

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संसाराची व जिवाची पर्वा न करता अहोरात्र दलित, शोषित, पीडित समाजाच्या कल्याणासाठी स्वत:ला झोकून दिले. वंचितांना माणुसकीची वागणूक मिळून दिली; मात्र या वंचित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा काळाच्या ओघात विसर पडला आहे, हे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन भन्ते आर्यनाग यांनी केले.सिडको खुटवडनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भाद्रपद पौर्णिमेनिमित्त आयोजित व्याख्यानाप्रसंगी भन्ते आर्यनाग बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संजय साबळे, विनोद भडांगे, रवि धिवरे, संजय भरीत आदि उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंजाबराव कांबळे यांनी, तर प्रास्ताविक सदाशिव टेंबुर्णे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय गायकवाड, डॉ. सीताराम बच्छाव, प्रा. रखमाजी सुपारे, राजू गायकवाड, राहुल केदार, बबन वाघ, जयवंत नगराळे, संजय बिंदोड, दाणी आदिंनी परिश्रम घेतले.