शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

निसर्गरम्य वातावरणात भरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:13 IST

पेठ : विद्यार्थी दशेनंतर घेतलेला अध्यापक महाविद्यालयात प्रवेश,त्यानंतर पत्करलेली शिक्षकाची नोकरी आणि कुटूंबव्यवस्थेत अडकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या अध्यापक विद्यालयाला भेट देऊन आठवणी जाग्या केल्या.

पेठ : विद्यार्थी दशेनंतर घेतलेला अध्यापक महाविद्यालयात प्रवेश,त्यानंतर पत्करलेली शिक्षकाची नोकरी आणि कुटूंबव्यवस्थेत अडकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या अध्यापक विद्यालयाला भेट देऊन आठवणी जाग्या केल्या.रत्नागिरी जिल्हयातील निसर्गरम्य अशा आबलोली येथील अध्यापक विद्यालयात सन १९९२ च्या बॅचमध्ये राज्यभरातून विद्यार्थी -विद्यार्थीनींनी प्रवेश घेतला. शिक्षकी पेशाला आवश्यक असणारी पदवी प्राप्त करून आपआपल्या जिल्ह्यात स्थायिक झालेले हे माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र झाले. पन्नाशीची उमर गाठली असतांनाही महाविद्यालयात दाखल होतांना सर्वच भूतकाळाच्या आठवणीत रममाण झाले. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत गावापासून कोसो दूर शिक्षण घेत सर्वच मित्र मैत्रिण नोकरी, व्यवसाय व शेती क्षेत्रात स्थिरावलेले यावेळी दिसून आले.प्रा. भारत शिंदे,प्रा. नारायण माळवे या आपल्या त्या काळातल्या गुरूजनांना वंदन करून सर्व विद्याथ्र्यांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मित्रांनी अतिशय भावनिकतेला साद घालत आपला जीवनपट उलगडला. चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रभाकर गुरव यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महावस्त्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नानासाहेब सोनवणे , गणेश नार्वेकर ,शशिकांत अमृतकर,रमेश चव्हाण ,गुलाबराव पाटील,धनावडे ,दिपा बाईत,मनिषा सावंत, सुधिर उर्कार्डे, प्रमोद काजरोळकर,गोपाळ ढोरे,पल्लवी लेले,सरला पवार ,शशिकांत बागूल,स्वाती मोहित,गीता रेपाळ,अंजली आंग्रे,सुभाष मायंगडे,जयवंत सावंत यांचे सह शिक्षक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.शशिकांत बागूल यांनी सुत्रसंचलन तर दिनेश नेटके यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक