शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

जनकल्याणच्या वतीने दोडीत पाणी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 17:37 IST

सिन्नर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समितीने दररोज पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या तीन खेपा पाणी देत तालुक्यातील दोडी बुद्रूक येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सिन्नर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समितीने दररोज पाच हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या तीन खेपा पाणी देत तालुक्यातील दोडी बुद्रूक येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.मनेगावसह १६ गावे पाणीपुरवठा योजनेत समावेश असलेल्या दोडी बुद्रुक गावात योजनेचे पाणी मिळत असल्याने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी आहे. मात्र, वाड्या-वस्त्यांना योजनेचे पाणी मिळत नाही, त्यामुळे तेथे शासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी तो पुरेशा प्रमाणात नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी जनकल्याण समितीच्या या सामाजिक उपक्रमामुळे वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे.सरपंच मीना किरण आव्हाड यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ‍ॅड. प्रकाश कुलकर्णी, जयप्रकाश केदार, शिवाजी केदार, माधवराव आव्हाड, उपसरपंच ज्ञानेश्वर आव्हाड, माजी सरपंच पी. जी. आव्हाड, माजी उपसरपंच सोेमनाथ आव्हाड, अरूण पवार, गणपत आव्हाड, सुकदेव आव्हाड, बाळासाहेब वाघ, बाळू दराडे, पाराजी शिंदे, त्र्यंबक केदार, संजय आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी