शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

युरिया खताचा काळाबाजार होत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:51 IST

नाशिक : शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यांना पाहिजे त्या प्रमाणात युरिया खत उपलब्ध होत नसल्याने खुल्या बाजारात युरियाचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत, याला अटकाव करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देआहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यांना पाहिजे त्या प्रमाणात युरिया खत उपलब्ध होत नसल्याने खुल्या बाजारात युरियाचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत, याला अटकाव करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी दिला आहे.आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, शेतकºयांना यांना युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. तालुकास्तरावर युरिया उपलब्ध नसल्याच्या प्रामुख्याने तक्रारी आहेत.खतविक्रेते युरियाची साठेबाजी करून जादा दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या भरडला जात आहे. एकीकडे शेतमालास भाव नाही, तर दुसरीकडे युरिया मिळत नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी संकटात सापडला आहे. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, सदगीर उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी