शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यातील सर्वच बंधारे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:55 IST

सायगाव : जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला मात्र पावसाने येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागावर वक्र दृष्टी केल्याने तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील सर्वच बंधारे कोरडेठाक पडले असून शेतकर्यांना आता रब्बी हंगामाची चिंता लागली आहे.

तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव व पांजरवाडी परिसरातील कोळगंगा नदीवरील कोरडाठाक पडलेला बंधारा.

 

सायगाव : जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला मात्र पावसाने येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागावर वक्र दृष्टी केल्याने तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील सर्वच बंधारे कोरडेठाक पडले असून शेतकर्यांना आता रब्बी हंगामाची चिंता लागली आहे. सुरवाती पासून पाऊस नसल्याने बंधारे विहारी नद्या कोरडया असल्याने या पिकांना पाणी देण्यासाठी कोणतीच शास्वत व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाच्या भरवश्यावरच शेती अवलंबून आहे. रब्बी हंगामाची पेरणी धोक्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची देखील तीव्र टंचाई भासण्याची चिन्हे आजच दिसत आहे. त्यामुळे रब्बी हंगामाला पाणी देणार कोठून असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. यामुळे शेतकर्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे.सायगाव, नगरसुलसह उत्तर पूर्व भागातील 10 ते 15 गावांना कोणत्याही पाटपाण्याचा फायदा मिळाला नाही. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याची प्रतीक्षा या भागातील तीन पिढ्यांनी केली. परंतु पाणी मिळण्याची चिन्हे दिसत नाही. येवला तालुक्याला वरदान ठरणारा मांजरपाडा प्रकल्प मार्गी लागला तर तालुक्याचा पूर्व भाग पूर्णपणे ओलिता खाली येईल. या प्रकल्पामुळे उत्तर पूर्व भागातील सायगाव, नगरसुल, पांजरवाडी, न्याहरखेडे, रेंडाळे, डोंगरगाव या गावांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे.बुधवारी मांजरपाडा 1 या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. हा आशेचा किरण असला तरी नदी जोड प्रकल्पाअतर्गत नारपार खोर्यातील पाणी गोदावरी खोर्यात वळविले आण िपाण्याची उपलब्धता किमान पाच टीएमसीने वाढली या शिवाय बंद पाईप द्वारे शेतीला पाणी देण्याचे नियोजन झाले.अथवा कालव्याची वहन क्षमता वाढविली तरच डोंगरगाव पर्यत पाणी पोहोचू शकते. असे पाणीतज्ञाचा अभ्यास असल्याने मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता धूसर आहे.