शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

कृषिमंत्री पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:20 IST

राज्याच्या कृषी खात्याने शेतकºयांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहित करतानाच त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरू केला असून खुद्द राज्याचे कृषीमंत्री महिन्यातून एक दिवस या उपक्रमासाठी देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शेतकरी शांताराम गवळी यांच्या शेतावर भेट देऊन त्यांच्याशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.

ठळक मुद्देदादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यात साधला संवाद

नाशिक : राज्याच्या कृषी खात्याने शेतकºयांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहित करतानाच त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरू केला असून खुद्द राज्याचे कृषीमंत्री महिन्यातून एक दिवस या उपक्रमासाठी देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शेतकरी शांताराम गवळी यांच्या शेतावर भेट देऊन त्यांच्याशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.खुद्द कृषीमंत्री आपल्या बांधावर अवतरल्याने शेतकºयांनीही आनंद व्यक्त करीत आपले मन मोकळे केले. यावेळी शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन कृषीमंत्री भुसे यांनी दिले.राज्यातील शेतकºयांच्या शेतातील पिकांचे उत्पादन वाढी बरोबरच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिन्यातुन एक दिवस कृषीमंत्री शेतकºयांच्या बांधावर या उपक्रमांतर्गत भुसे यांनी गुरुवारी (दि.१३) वळवाडे येथे भेट दिली. यावेळी भुसे यांनी शेतकºयांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन निर्यातक्षम उत्पादन घेण्याचे आवाहन केले. शेतकरी गवळी यांच्याशी चर्चा करताना कृषी विभागातील अधिकारी शेतात येतात का, याची त्यांनी विचारणा केली. दरम्यान, शेतकºयांनी पीक विमा योजनेची मागणी केली. त्यानंतर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातीलच वडनेर, खाकुर्डी, अजंग, वडेल, सावतावाडी, झोडगे, पळासदरे व सायने या गावांना भेटी देऊन तेथील शेतकºयांशी संवाद साधला.कांदा निर्यातबंदी उठविण्याचे प्रयत्नकांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी केंद्राकडे राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी शेतकºयांना सांगितले. याशिवाय पीक विमा कंपन्यांची बैठक घेतली. येत्या पंधरा दिवसात शेतकºयांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी शेतकºयांना दिल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष उभारण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१४) जिल्हा आणि विभागवार आढावा बैठका घेत असल्याची माहिती यावेळी कृषिमंत्री भुसे यांनी दिली. कृषी विभागाच्या अधिकाºयांना शेतकºयांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांवagricultureशेती