शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

By admin | Updated: May 21, 2017 00:57 IST

खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : गेल्या तीन वर्षात विविध संकटांमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकरी संकटात आहे. हे सत्यच, पण आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही, तर संकटांना सामोरा जाण्याची मानिसकता वाढवयास हवी. या विचारांची जागृती कवितेच्या माध्यमातून नामवंत कवी रामदास फुटाणे हे विविध ठिकाणी कार्यक्र म घेऊन करणार आहेत. या वैशीट्य पूर्ण कार्यक्र माचा प्रारंभ दिंडोरी तालुक्यातील खेडगांव येथुन बुधवार दिनांक २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक खेडगावचे उपसरपंच दत्तात्रय पाटील व निमंत्रक कवी प्रा.संदीप जगताप यांनी दिली. या कृषी कवीं संमेलनात प्रसिद्द कवी रामदास फुटाणे हे सूत्रसंचालन करणार असून या वेळी संभाजी भगत (मुंबई), अशोक नायगावकर (मुंबई), सुरेश शिंदे (करमाळा), महेश केळुस्कर (मुंबई), संदीप जगताप (चिंचखेड), दुर्गेश सोनार (पंढरपूर), नितीन देशमुख (अमरावती), भरत दौंडकर (शिरूर), अरु ण मात्रे (मुंबई), प्रा. लक्ष्मण महाडिक (पिंपळगांव बसवंत) प्रकाश होळकर (लासलगाव), अनिल दीक्षीत( पुणे), नारायण पुरी (नांदेड), साहेबराव ठाणगे (पारनेर), प्रशांत केंदळे (नाशिक), तुकाराम धांडे (इगतपुरी), अरु ण पवार (बीड), रविंद्र कांगणे ( सिन्नर) आदि कवी सहभागी होणार आहे. या कवी संमेलनास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान खेडगांव ग्रामपालिका व संयोजक समस्त खेडगाव ग्रामस्थांनी केले आहे .