शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

By admin | Updated: May 21, 2017 00:57 IST

खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : गेल्या तीन वर्षात विविध संकटांमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकरी संकटात आहे. हे सत्यच, पण आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही, तर संकटांना सामोरा जाण्याची मानिसकता वाढवयास हवी. या विचारांची जागृती कवितेच्या माध्यमातून नामवंत कवी रामदास फुटाणे हे विविध ठिकाणी कार्यक्र म घेऊन करणार आहेत. या वैशीट्य पूर्ण कार्यक्र माचा प्रारंभ दिंडोरी तालुक्यातील खेडगांव येथुन बुधवार दिनांक २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक खेडगावचे उपसरपंच दत्तात्रय पाटील व निमंत्रक कवी प्रा.संदीप जगताप यांनी दिली. या कृषी कवीं संमेलनात प्रसिद्द कवी रामदास फुटाणे हे सूत्रसंचालन करणार असून या वेळी संभाजी भगत (मुंबई), अशोक नायगावकर (मुंबई), सुरेश शिंदे (करमाळा), महेश केळुस्कर (मुंबई), संदीप जगताप (चिंचखेड), दुर्गेश सोनार (पंढरपूर), नितीन देशमुख (अमरावती), भरत दौंडकर (शिरूर), अरु ण मात्रे (मुंबई), प्रा. लक्ष्मण महाडिक (पिंपळगांव बसवंत) प्रकाश होळकर (लासलगाव), अनिल दीक्षीत( पुणे), नारायण पुरी (नांदेड), साहेबराव ठाणगे (पारनेर), प्रशांत केंदळे (नाशिक), तुकाराम धांडे (इगतपुरी), अरु ण पवार (बीड), रविंद्र कांगणे ( सिन्नर) आदि कवी सहभागी होणार आहे. या कवी संमेलनास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान खेडगांव ग्रामपालिका व संयोजक समस्त खेडगाव ग्रामस्थांनी केले आहे .