शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

By admin | Updated: May 21, 2017 00:57 IST

खेडगाव येथे २४ मे रोजी कृषी कवी संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : गेल्या तीन वर्षात विविध संकटांमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकरी संकटात आहे. हे सत्यच, पण आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही, तर संकटांना सामोरा जाण्याची मानिसकता वाढवयास हवी. या विचारांची जागृती कवितेच्या माध्यमातून नामवंत कवी रामदास फुटाणे हे विविध ठिकाणी कार्यक्र म घेऊन करणार आहेत. या वैशीट्य पूर्ण कार्यक्र माचा प्रारंभ दिंडोरी तालुक्यातील खेडगांव येथुन बुधवार दिनांक २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक खेडगावचे उपसरपंच दत्तात्रय पाटील व निमंत्रक कवी प्रा.संदीप जगताप यांनी दिली. या कृषी कवीं संमेलनात प्रसिद्द कवी रामदास फुटाणे हे सूत्रसंचालन करणार असून या वेळी संभाजी भगत (मुंबई), अशोक नायगावकर (मुंबई), सुरेश शिंदे (करमाळा), महेश केळुस्कर (मुंबई), संदीप जगताप (चिंचखेड), दुर्गेश सोनार (पंढरपूर), नितीन देशमुख (अमरावती), भरत दौंडकर (शिरूर), अरु ण मात्रे (मुंबई), प्रा. लक्ष्मण महाडिक (पिंपळगांव बसवंत) प्रकाश होळकर (लासलगाव), अनिल दीक्षीत( पुणे), नारायण पुरी (नांदेड), साहेबराव ठाणगे (पारनेर), प्रशांत केंदळे (नाशिक), तुकाराम धांडे (इगतपुरी), अरु ण पवार (बीड), रविंद्र कांगणे ( सिन्नर) आदि कवी सहभागी होणार आहे. या कवी संमेलनास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान खेडगांव ग्रामपालिका व संयोजक समस्त खेडगाव ग्रामस्थांनी केले आहे .