शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी  किसान सभेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:12 IST

शेतक-यांच्या विविध संघटनांनी शुक्रवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत सरकारचा निषेध नोंदवला. यात महाराष्ट्र राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. गेल्यावर्षी १ जून २०१७ रोजी शेतकरी संप झाल्यानंतर शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचे आश्वासन देऊनही सरकारने पाळले नसल्याने किसान सभेने सरकारविरोधात निषेध व्यक्त शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.

नाशिक : शेतक-यांच्या विविध संघटनांनी शुक्रवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत सरकारचा निषेध नोंदवला. यात महाराष्ट्र राज्य किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. गेल्यावर्षी १ जून २०१७ रोजी शेतकरी संप झाल्यानंतर शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचे आश्वासन देऊनही सरकारने पाळले नसल्याने किसान सभेने सरकारविरोधात निषेध व्यक्त शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.  किसान सभेच्या आंदोलकांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी, गायरान जमिनी व देवस्थान जमिनीधारक सातत्याने रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहे; मात्र सरकारकडून केवळ आश्वासन देत कोणतीही कार्यवाही केली जात नाही. जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, चांदवड, इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर या तालुक्यांकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असून, शेतकºयांना कर्जपुरवठा करणारी जिल्हा बँक अडचणीत आल्यामुळे कर्ज मिळणे मुश्किल झाले आहे. गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी कर्जमुक्तीच्या धोरणामुळे अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी उद््ध्वस्त झाला आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात राजू देसले, भास्कर शिंदे, देवीदास भोपळे,  विजय दराडे, सुकदेव केदारे, नामदेव राक्षे, जगन माळी, किरण डावखर, शिवाजी शिंदे, सूर्यभान शिंदे, संजय बैरागी आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी