शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

दहा दिवसानंतर टाकेहर्षकरांची वीज सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:37 IST

देवगाव : गेल्या दहा दिवसांपासून अंधाराचा सामना करत असलेल्या टाकेहर्षकरांना अखेर विजेचे दर्शन घडून अंधार दूर झाला. तब्बल दहा दिवसांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून टाकेहर्ष येथील रोहित्रामध्ये बिघाड होऊन निकामी झाले होते. तेव्हापासून संपूर्ण गाव विजेच्या समस्याने ग्रासले होते.

ठळक मुद्देमहावितरण विभागाची तत्काळ कार्यवाही

देवगाव : गेल्या दहा दिवसांपासून अंधाराचा सामना करत असलेल्या टाकेहर्षकरांना अखेर विजेचे दर्शन घडून अंधार दूर झाला. तब्बल दहा दिवसांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून टाकेहर्ष येथील रोहित्रामध्ये बिघाड होऊन निकामी झाले होते. तेव्हापासून संपूर्ण गाव विजेच्या समस्याने ग्रासले होते.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष हे गाव हरिहर किल्ल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. मात्र, येथील नागरिक खंडित वीजपुरवठ्याने हैराण झाले होते. याबाबत महावितरण विभागाला कळवले असता थकीत विजबिलाचे कारण देऊन टाळाटाळ केली जात होती. दि. १८ एप्रिल रोजी ह्यलोकमतह्णमध्ये ह्यविद्युत रोहित्र निकामी झाल्याने टाकेहर्ष अंधारात !ह्ण या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची महावितरण विभागाने दखल घेत तत्काळ कार्यवाही करत टाकेहर्षकरांना ६३ अश्वशक्तीचे रोहित्र उपलब्ध करून दिले.महिलांची पायपीट थांबलीविजेअभावी त्रस्त झालेल्या महिलांना दूरवरून पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागत होती. खंडित वीजपुरवठ्यामुळे पिठाची गिरणी बंद असल्याकारणाने संचारबंदीच्या दिवसांत इतरत्र ठिकाणाहून दळून आणावे लागत होते. तसेच यादरम्यान इलेक्ट्रॉनिक वस्तू वापर होत नसल्याने असून नसल्यासारख्या होत्या. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.गेल्या दहा दिवसांपासून गावामध्ये अंधार दाटला होता. ह्य लोकमतह्णच्या पाठपुराव्याने आम्हाला प्रकाश मिळाल्याने सर्व ग्रामस्थांतर्फे आभार.- धर्मा भस्मे, सरपंच, टाकेहर्षटाकेहर्ष येथे नवीन रोहित्र बसविण्याचे सुरू असलेले काम. (२० देवगाव)

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासelectricityवीज