शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

दहा दिवसानंतर टाकेहर्षकरांची वीज सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:37 IST

देवगाव : गेल्या दहा दिवसांपासून अंधाराचा सामना करत असलेल्या टाकेहर्षकरांना अखेर विजेचे दर्शन घडून अंधार दूर झाला. तब्बल दहा दिवसांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून टाकेहर्ष येथील रोहित्रामध्ये बिघाड होऊन निकामी झाले होते. तेव्हापासून संपूर्ण गाव विजेच्या समस्याने ग्रासले होते.

ठळक मुद्देमहावितरण विभागाची तत्काळ कार्यवाही

देवगाव : गेल्या दहा दिवसांपासून अंधाराचा सामना करत असलेल्या टाकेहर्षकरांना अखेर विजेचे दर्शन घडून अंधार दूर झाला. तब्बल दहा दिवसांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून टाकेहर्ष येथील रोहित्रामध्ये बिघाड होऊन निकामी झाले होते. तेव्हापासून संपूर्ण गाव विजेच्या समस्याने ग्रासले होते.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष हे गाव हरिहर किल्ल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. मात्र, येथील नागरिक खंडित वीजपुरवठ्याने हैराण झाले होते. याबाबत महावितरण विभागाला कळवले असता थकीत विजबिलाचे कारण देऊन टाळाटाळ केली जात होती. दि. १८ एप्रिल रोजी ह्यलोकमतह्णमध्ये ह्यविद्युत रोहित्र निकामी झाल्याने टाकेहर्ष अंधारात !ह्ण या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची महावितरण विभागाने दखल घेत तत्काळ कार्यवाही करत टाकेहर्षकरांना ६३ अश्वशक्तीचे रोहित्र उपलब्ध करून दिले.महिलांची पायपीट थांबलीविजेअभावी त्रस्त झालेल्या महिलांना दूरवरून पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागत होती. खंडित वीजपुरवठ्यामुळे पिठाची गिरणी बंद असल्याकारणाने संचारबंदीच्या दिवसांत इतरत्र ठिकाणाहून दळून आणावे लागत होते. तसेच यादरम्यान इलेक्ट्रॉनिक वस्तू वापर होत नसल्याने असून नसल्यासारख्या होत्या. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.गेल्या दहा दिवसांपासून गावामध्ये अंधार दाटला होता. ह्य लोकमतह्णच्या पाठपुराव्याने आम्हाला प्रकाश मिळाल्याने सर्व ग्रामस्थांतर्फे आभार.- धर्मा भस्मे, सरपंच, टाकेहर्षटाकेहर्ष येथे नवीन रोहित्र बसविण्याचे सुरू असलेले काम. (२० देवगाव)

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासelectricityवीज